गोदावरी नदीतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ. नाऊर ते निमगावखैरी रस्त्याचे उर्वरित कामही तडीस नेणार आहे, अशी ग्वाही काँग्रेस उमेदवार लहू कानडे यांनी दिली. नाऊर येथील प्रचारसभेत कानडे बोलत होते. ...
स्वत: च्या मंत्रीपदाचा त्याग केला परंतु आदिवासींचे आरक्षण शाबूत ठेवले. काही तालुक्यातील विघ्नसंतोषी माझा खोटा दाखला घेऊन कोर्टात गेले. माझ्याविरोधात निकाल लागला असता तर माझ्यासह राज्यातील सर्व आदिवासींचे आरक्षण संपले असते, अशी टीका माजी मंत्री मधुकर ...
अकोले तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘भांगरे-पिचड’ घराण्यातील संघर्ष १९७७-७८ पासून सुरु आहे. १९५२ पासून यावेळी प्रथमच शेंडीच्या भांगरे घराण्यातील कोणीही निवडणूक रिंगणात नाही. आमदार वैभव पिचड यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश केला. ...
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक उत्तरार्धात मात्र चुरशीची बनली आहे. शेती व पाणी प्रश्न या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्याच मुद्यावर काँग्रेस आघाडी व शिवसेना-मित्र पक्षाकडून एकमेकांवर तोफा डागल्या जात आहेत. ...
कोपरगाव विधानसभा मतदार संघ हा काळे आणि कोल्हे या दोन कुटुंबाच्या पारंपरिक लढतीचा मानला जातो. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे गेली अनेक वर्ष या मतदार संघावर अधिराज्य होते. गेल्या निवडणुकीत त्यांच्या सुनबाई स्नेहलता कोल्हे या भाजपकडून आमदार म्हणून निव ...
कॉँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या सत्तेच्या काळात राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारला. पुण्यातील शेतक-यांना पाणी देण्याऐवजी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर लाठीमार, गोळीबार करण्याचे आदेश दिले. शेतक-यांना गोळ्या घालणा-यांना मतदान करणार का? असा सवाल क ...
साईबाबा संस्थानच्या माध्यमातून शिर्डीत भव्य थिमपार्क व अद्ययावत गार्डन उभारल्यास भाविकांचे येथील वास्तव्य वाढून व्यावसायिकांना संजीवनी मिळेल. जवळपास तीन हजार स्थानिकांना रोजगार मिळेल, त्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार डॉ़ सुजय वि ...
आमदारकीच्या पाच वर्षाच्या काळात केवळ विकासाचे राजकारण केले. कधी गावागावात भांडणे झाली नाहीत. आम्ही कधी आडवाआडवीचे राजकारण केले नाही, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. ...