जेवणासाठी घरी बोलाविलेल्या शेतकरी मित्राने आग्रह करूनही मांसाहार न केल्याने दोघांनी त्याला टोकदार वस्तूने बेदम मारहाण करीत अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले़. या घटनेत पीडित शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़. नगर ता ...
निवडणूक आली की नाटक करायचे. त्यानंतर कोण कोणत्या जातीचा हे पाहून कामे करायची आणि जातीयवाद पोसायचा. पुन्हा आमच्या कुटुंबावर जातीपातीच्या राजकारणाचा आरोप करायचा ही त्यांची जुनीच सवय असल्याची टीका जिल्हा परिषद सदस्या प्रभावती प्रताप ढाकणे यांनी आमदार मो ...
विरोधक खोटे बोल पण रेटून बोल अशी नीती वापरून हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे भासवत आहे. मात्र शेतक-यांचे खरे वाटोळे तर या काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांनी केले आहे. देशात आणि राज्यात असलेल्या सरकारने काय वाईट केले? मराठा आरक्षण, शेतकरी सन्मान योजना, प ...
माझ्याबरोबर टुकार मुले फिरतात अशी टीका करून तरुणांना बदनाम केले जात आहे. या तरुणांसह माझ्या पाठिशी ज्येष्ठांचाही आशीर्वाद आहे. तरुणांची ताकद काय असते ते या निवडणुकीत दिसेल. पारनेर मतदारसंघात परिवर्तनाची लाट नव्हे, तर त्सुनामी आली आहे, अशी टीका पारन ...
समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे हक्काच्या पाण्यावर गदा आली आहे. भविष्यात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा स्थानिक आणि सत्ताधारी पक्षाचा लागेल. त्यामुळे शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना निवडून द्या, असे आवाहन माजी आमदार भानुदास ...
मुख्यमंत्र्यांनी राज्याचा गाडा हाकायचा सोडून पार्सल पाठवण्याची कुरिअर कंपनी काढली आहे काय? कोणाचे पार्सल कुठे पाठवायचे ते जनता ठरवेल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ...
अहमदनगर: नगर शहरातील झोपडपट्टीत राहणा-या एका साठ वर्षाच्या वृद्ध महिलेवर लैगिंक अत्याचार करून तिचे दागिने व पैसे लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे़. मंगळवारी (दि़१५) सकाळी आठ वाजता बु-हाणनगर रोड परिसरात ही घटना घडली़. या घटनेतील आरोपीला कोतवाली ...
अहमदनगर : जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या असून, विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे़. मात्र, या वाढलेल्या वीज बिलाच्या भारामुळे शाळांचे कंबरडे मोडले आहे़. मात्र, लवकरच १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींमार्फत हे वीज बिल भ ...
विधानसभा निवडणूककाळात नियमबाह्य मद्यविक्री केल्याने उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील आठ दारु विक्री दुकाने व १४ परमीटरुम बंद केले आहेत़ उत्पादन शुल्कचे अधीक्षक पराग नवलकर यांनी हे आदेश दिले आहेत़ ...
अजित पवार व त्यांच्या सवंगड्यांनी २००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा आणून गोदावरी कालव्यांच्या मानगुटावर तो लादला. मतदार संघात २००४ व व २००९ निवडणुकीत निष्क्रिय आमदार निवडून दिला. त्यामुळे ढोंग करणाºयांच्या नादी लागू नका. अन्यथा तालुक्याचे वाटोळे हो ...