रोहित पवारला पार्सल म्हणता, मग पुण्यात उमेदवारी करणारे कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पार्सल नाहीत का? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना विचारला. ...
शिवसेना-भाजप सरकारने गेल्या ५ वर्षात विकासकामे करण्याऐवजी केवळ थापा मारण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी केली. ...
१५ वर्षे आघाडीचे सरकार होते. तेव्हा ते स्वत: जलसंपदामंत्री होते. त्यावेळी कुकडीचे पाणी या भागाला येऊ दिले नाही. आता ते कसे आणणार? त्यांना आताच कुकडीच्या पाण्याचा पुळका का आला? अशी टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार य ...
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागाला पाटपाण्याची सोय करण्यासाठी आमदारकी पणाला लावू. शेतीला शाश्वत पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय शेतक-यांची भरभराट होणार नाही. मागील पाच वर्षे आमदारांनी वाया घालविली. फक्त भावनिक मुद्यावर जनतेला भुलविले, असा आरोप राष्ट्रवाद ...
गेली दहा वर्षे आमदार असताना माझे शिक्षण विरोधकांना दिसले नाही. त्यांच्याकडे प्रचारात कोणताच मुद्दा नसल्याने ते शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत आहेत. एकप्रकारे माझ्या गरिबीची व आर्थिक परिस्थितीची ते थट्टा करत आहेत, अशी टीका शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांब ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मदत आणि सल्ला घेतलेला आहे. मात्र ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे निवडणूक येताच त्यांच्यामागे ईडीचे शुक्लकाष्ठ लावले. राज्यातीेल जनतेला हे बिलकूल ...
महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येणार आणि मुख्यमंत्री देखील भाजपचाच होणार. देवेंद्र फडणवीस हेच त्या पदावर असतील असेही ठरले आहे. आता चर्चा फक्त उपमुख्यमंत्री पदाची आहे, असे सांगत गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पदावरचा शिवसेनेचा दा ...
सोनई-करजगाव योजनेच्या भूमिपूजन किंवा उद्घाटनाचे नारळ न फोडता आपण ही योजना कटाक्षाने कार्यान्वित करून घेतली. लोकप्रतिनिधी आपल्याला पाणी योजनेत रस नसल्याचे उघडपणे सांगतात. त्यांना जनतेच्या प्रश्नात रस नसेल तर मग त्यांना नेमका कशात रस आहे? असा प्रश्न मा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मदत आणि सल्ला घेतलेला आहे. मात्र ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या म्हणीप्रमाणे निवडणूक येताच त्यांच्यामागे ईडीचे शुक्लकाष्ठ लावले. ...
परळीमध्ये माझं काही खरं नाही ही अफवा आहे. पंतप्रधान मोदींना प्रचारासाठी यावे लागले, असे आमचे विरोधक म्हणतात. स्व.मुंडेंसाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी, राजनाथसिंह आले होते. आता माझ्या प्रचारासाठी मोदी आले आहेत. त्यात वावगे काय? असा सवाल ग्रामविकासमंत्र ...