पुरोगामी विचाराच्या अकोले तालुक्याने आजवर पिचडांना साथ दिली. संगमनेरनेही त्यांना मदत केली. मात्र त्यांनी आपल्या मूळ विचाराशीच फारकत घेऊन भाजपत प्रवेश केला आहे. शरद पवारांशीही त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे जनता आता फैसला करेल. संगमनेरचा पठार भाग पूर् ...
श्रीगोंदा येथील येथील वृत्तपत्र विक्रेते दत्तात्रय शिंदे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई विठोबा शिंदे यांचे निधन झाले. शुक्रवारी पहाटे अंत्यविधी चालू असताना चोरट्यांनी त्यांच्या घरातून दहा तोळे सोने व ५० हजाराची रोकड असा ३ लाख ५० हजाराचा माल लंपास केला. ...
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी महसूलमंत्री असताना कोपरगाव नगरपालिका साठवण तळ््यासाठी येसगाव परिसरात पालिकेला शेतजमीन उपलब्ध करून दिली. त्यामुळे आज शहरवासीयांच्या पिण्याच्या पाणीप्रश्नाची काही प्रमाणात सोडवणूक झाली. ही वस्तुस्थिती विरोधक नाकारत असून ...
नेवासा मतदारसंघात भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासमोर क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आव्हान उभे केले आहे. दोन्ही उमेदवारांनी गावागावात प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर दिला आहे. माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले हे गडा ...
काँग्रेस-राष्ट्रवादीला जनतेने पन्नास वर्षे सत्ता दिली. राज्यातील अनेक प्रश्नांचा त्यांनी फक्त राजकारणासाठी वापर केला. सर्व प्रश्न प्रलंबित ठेवून जनतेला झुंजवले. त्यांच्या या निष्क्रीयतेमुळेच जनतेचे दिवाळे निघाले, असा आरोप माजी खासदार उदयनराजे भोसले य ...
सामान्य माणसाच्या हिताची धोरणे आणि गावांचा विकास करण्याचा दृष्टिकोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. मराठा आरक्षणापासून ते अल्पसंख्याक समाज घटकांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे युती सरकारची लोकाभिमुखता वाढली असल्याचा विश्वास गृहनिर्माण मंत्री ...
मतदारसंघासह पठारभागातील पाटपाण्याचे आणि रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही भाजपाचे उमेदवार वैभव पिचड यांनी दिली. ...
कर्जत-जामखेड मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून मागील २५ वर्षांपासून भाजपचे एकतर्फी वर्चस्व आहे. प्रथमच या निवडणुकीत पवार घराण्याने उमेदवारी करून भाजपापुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक रंगतदार बनली आहे ...