शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सरकारच्या प्रतीकात्मक फलकावर चिखलफेक, जिल्हा काँग्रेसचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 20:52 IST

प्रशांत शिंदे, अहमदनगर : शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, दूध दरवाढ नाही. पेपर लीक होत आहे, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. ...

प्रशांत शिंदे, अहमदनगर : शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, दूध दरवाढ नाही. पेपर लीक होत आहे, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. गुन्हेगारांना बेड्या ठोकण्याऐवजी गृहखाते पाठीशी घालत आहे. राज्य सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले, असा आरोप करत जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतीकात्मक चिखलफेक आंदोलन केले.

यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेस नेते घनश्याम शेलार, नाजीर शेख, संभाजीराव रोहकले, किरण पाटील, समीर काझी, अरुण म्हस्के, संजय आनंदकर, उत्तमराव नागवडे, संपतराव म्हस्के, डॉ. अमोल फडके, शरद पवार, अंजुम शेख, किशोर तापकीर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

जयंत वाघ म्हणाले, राज्यातील जनता सुरक्षित नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, कांदा, दूध दरवाढीचे प्रश्न प्रलंबित आहे. सरकार भ्रष्ट झाले असून विद्यार्थी, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर बनले आहेत.

घनश्याम शेलार म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. स्पर्धा परीक्षा होत नाही. झालेले परीक्षेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी पेपर लीक केले आहेत. भ्रष्ट सरकार पायउतार होईपर्यंत आमचे आंदोलन चालूच ठेवू.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा