शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

मुळा धरणातून २२०० क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग; डिग्रस, मानोरी बंधारा भरला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 16:41 IST

 राहुरी : गेल्या पाच दिवसांपासून पाणलोट क्षेत्रावर पावसाचा मुक्काम आहे. या पावसाने कोतूळ येथून ७७५ क्युसेकने पाण्याचे आवक सुरू आहे़. त्यामुळे मुळा नदीपात्रात असलेले बंधारे लवकर भरावेत म्हणून धरणातून पाण्याचे आवर्तन ११०० क्युसेकवरून २२०० क्युसेक करण्यात आले होते़. बुधवारी दुपारी नदीपात्रात असलेला मानोरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. या बंधा-यातून पाणी मांजरी बंधा-याच्या दिशेने झेपावले आहे़.

 राहुरी : गेल्या पाच दिवसांपासून पाणलोट क्षेत्रावर पावसाचा मुक्काम आहे. या पावसाने कोतूळ येथून ७७५ क्युसेकने पाण्याचे आवक सुरू आहे़. त्यामुळे मुळा नदीपात्रात असलेले बंधारे लवकर भरावेत म्हणून धरणातून पाण्याचे आवर्तन ११०० क्युसेकवरून २२०० क्युसेक करण्यात आले होते़. बुधवारी दुपारी नदीपात्रात असलेला मानोरी बंधारा पूर्ण क्षमतेने भरला आहे. या बंधा-यातून पाणी मांजरी बंधा-याच्या दिशेने झेपावले आहे़.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर रात्रभर पावसाची रिमझिम सुरू होती़. त्यामुळे पाण्याची आवक ५०० क्युसेकवरून ७७५ क्युसेकवर वाढली़. मुळा धरण पुन्हा परवा १०० टक्के भरले़. मुळा धरणात २६ हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा कायम ठेऊन नदीपात्रात पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याने केले आहे़. कोतूळ बरोबरच पारनेर भागातील पाणीही धरणाकडे येत आहे़. मात्र कोतुळप्रमाणे पारनेर तालुक्यातून येणा-या पाण्याचे मोजमाप होत नाही़.मुळा नदीपात्रात असलेला डिग्रस बंधारा परवाच पूर्ण क्षमतेने भरण्यात आला़. याशिवाय मानोरी येथील बंधारे तत्परतेने भरावेत म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग ११०० क्युसेकवरून २२०० क्युसेक करण्यात आला होता़. ११ मो-यातून प्रत्येकी २०० क्युसकने पाण्याचा विसर्ग सुरू होता़. मंगळवारी रात्री १ वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता़. दुपारी १ वाजेनंतर विसर्ग पूवर्वत ११०० करण्यात आला आहे़.

मुळा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यानंतर कोणत्याही बंधा-याला धोका नाही़. मानोरी बंधारा ओव्हरप्लो झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे़. पाणी मांजरी  बंधा-याच्या दिशेने जात आहे़. मांजरी येथील कोल्हापूर पध्दतीचा बंधारा भरल्यानंतर त्याखाली असलेला वांजुळपोई बंधारा पाण्याने भरण्यात येणार आहे़. बंधा-यांमध्ये फळ्या टाकण्यात आलेल्या आहेत़. बंधारे भरल्यानंतर पाणी फळ्यावरून नदीपात्रात जाते़. १० हजार क्युसेकने पाणी सोडले तरी बंधा-याला धोका नाही़.-अण्णासाहेब आंधळे, मुळा धरण, अभियंता.

टॅग्स :WaterपाणीDamधरण