शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

विजेच्या सततच्या झटक्यांमुळे पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST

राजापूर परिसरात शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा केला जातो. पण त्यातला एक तास तर वीज रोजचीच गायब असते. जेव्हा वीज ...

राजापूर परिसरात शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा केला जातो. पण त्यातला एक तास तर वीज रोजचीच गायब असते. जेव्हा वीज असते तेव्हा सारखी ये-जा सुरू असते. त्यामुळे सातत्याने सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने पाणी असूनही पिकांना पुरेसे पाणी देता येत नाही. सद्य:स्थितीत कांदा पिकासाठी एक किंवा दोनच पाण्याची गरज आहे, परंतु हातातोंडाशी आलेला घास विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांपासून दुरावला जाण्याची भीती आहे. रात्री-अपरात्री शेतकरी शेतावर जातात. त्या वेळीही विजेच्या बाबतीत अशीच स्थिती निर्माण होते. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

..........

वीजपुरवठा सुरळीत करावा

वीजपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने करावा, अशी मागणी सरपंच प्रतीषा धनंजय मेंगवडे, सदस्य नीलम घावटे, माजी उपसरपंच सचिन चौधरी, अरुण शेळके, संजय शेळके, मच्छिंद्र गुंजाळ या शेतकऱ्यांनी केली आहे.

................

शेतातील कांदा पीक काढणी एक-दोन पाण्यावर आली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना विजेच्या लपंडावामुळे पाणी असूनही पिकांना पाणी देता येईना. योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठा करावा अन्यथा आक्रमक पवित्रा घेतला जाईल.

- मच्छिंद्र गुंजाळ, संजय शेळके,

शेतकरी

..........

पिंप्री कोलंदर फिडरवर ओव्हरलोड होत असल्याने संपूर्ण भागात एक तास वीज बंद असून वरूनच ट्रिपिंग होत असल्याने वीज झटके मारते. बेलवंडी येथे पॉवर ट्रान्सफार्मरचे काम सुरू आहे. लवकरच वीज सुरळीत होईल. कृषी योजनेतून राजापूरसाठी नवीन सबस्टेशनचा प्रस्ताव पाठवला आहे.

- पी.ए. बारहाते, उपअभियंता,

पिंप्री कोलंदर सबस्टेशन