शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

विजेच्या सततच्या झटक्यांमुळे पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:21 IST

राजापूर परिसरात शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा केला जातो. पण त्यातला एक तास तर वीज रोजचीच गायब असते. जेव्हा वीज ...

राजापूर परिसरात शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा केला जातो. पण त्यातला एक तास तर वीज रोजचीच गायब असते. जेव्हा वीज असते तेव्हा सारखी ये-जा सुरू असते. त्यामुळे सातत्याने सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने पाणी असूनही पिकांना पुरेसे पाणी देता येत नाही. सद्य:स्थितीत कांदा पिकासाठी एक किंवा दोनच पाण्याची गरज आहे, परंतु हातातोंडाशी आलेला घास विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांपासून दुरावला जाण्याची भीती आहे. रात्री-अपरात्री शेतकरी शेतावर जातात. त्या वेळीही विजेच्या बाबतीत अशीच स्थिती निर्माण होते. यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

..........

वीजपुरवठा सुरळीत करावा

वीजपुरवठा सुरळीत व पूर्ण दाबाने करावा, अशी मागणी सरपंच प्रतीषा धनंजय मेंगवडे, सदस्य नीलम घावटे, माजी उपसरपंच सचिन चौधरी, अरुण शेळके, संजय शेळके, मच्छिंद्र गुंजाळ या शेतकऱ्यांनी केली आहे.

................

शेतातील कांदा पीक काढणी एक-दोन पाण्यावर आली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना विजेच्या लपंडावामुळे पाणी असूनही पिकांना पाणी देता येईना. योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठा करावा अन्यथा आक्रमक पवित्रा घेतला जाईल.

- मच्छिंद्र गुंजाळ, संजय शेळके,

शेतकरी

..........

पिंप्री कोलंदर फिडरवर ओव्हरलोड होत असल्याने संपूर्ण भागात एक तास वीज बंद असून वरूनच ट्रिपिंग होत असल्याने वीज झटके मारते. बेलवंडी येथे पॉवर ट्रान्सफार्मरचे काम सुरू आहे. लवकरच वीज सुरळीत होईल. कृषी योजनेतून राजापूरसाठी नवीन सबस्टेशनचा प्रस्ताव पाठवला आहे.

- पी.ए. बारहाते, उपअभियंता,

पिंप्री कोलंदर सबस्टेशन