शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शेतकरी कायद्याविरोधात राहुरीत काँग्रेसची बचाव रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 14:56 IST

केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. बाजार समिती व्यवस्था संपुष्टात आणून साठेबाजी काळाबाजार करणार्‍यांना मोकळे रान मिळणार आहे. या  विरोधात राहुरीत शनिवारी काँग्रेसची रॅली काढण्यात आली होती. 

वळण : केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. बाजार समिती व्यवस्था संपुष्टात आणून साठेबाजी काळाबाजार करणार्‍यांना मोकळे रान मिळणार आहे. या  विरोधात राहुरीत शनिवारी काँग्रेसची रॅली काढण्यात आली होती. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात आमदार डॉ.सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे पाटील, आमदार लहुजी कानडे यांच्या नेतृत्वामध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती युवक काँग्रेसचे शरद निरंजन पवार यांनी दिली.

केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचे विरोधी कायदे करीत आहे. हे कायदे उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना उद्योगपतीचे गुलाम बनवत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्रभर या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

यावेळी सुभाष निशाणे, सुनील भालके, कृष्णा पवार, कैलास रेवाळे, दादा गुरसळ, बंटी जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण