शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

काळू धरण ओव्हरफ्लो; दहा वर्षानंतर भरले धरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:38 IST

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी व परिसरातील गावांना वरदान ठरलेले काळू धरण गुरुवारी (३० जुलै) रोजी ओव्हरफ्लो झाले. 

भाळवणी : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी व परिसरातील गावांना वरदान ठरलेले काळू धरण गुरुवारी (३० जुलै) रोजी ओव्हरफ्लो झाले. 

तब्बल १० वषार्नंतर काळू प्रकल्प पावसाळ्याच्या सुरूवातीला भरल्याने परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. काळू प्रकल्प झाल्यानंतर ओव्हरफ्लो होण्याची आतापर्यंतची ही तिसरी वेळ आहे, अशी माहिती शाखा अभियंता भाऊसाहेब घनदाट यांनी दिली. 

पारनेर तालुक्यातील काळू धरणाची एकूण साठवण क्षमता २९९ दशलक्ष घनफूट आहे. या धरणातून ढवळपुरीसह परिसरातील वाड्यावस्त्यांसह अनेक गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जात आहे. 

  याशिवाय पळशी २९.८२, तिखोल २१.२०, भाळवणी ६.२२, ढोकी नं. १  ६.७७, ढोकी नं.२  १०.४४ दशलक्ष घनफूट पाणी या तलावात आहे. अजून मोठ्या प्रमाणात आवक होत असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने उर्वरित तलावही लवकरच भरतील, अशी आशा शेतक-यांमधून व्यक्त केली जात आहे.   

     काळू प्रकल्प २०११ व २०१७ साली पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर आता पावसाळा सुरू झाल्याबरोबर तलाव पूर्ण क्षमतेने  भरल्याने खरीप हंगामासह रब्बी हंगामातील ज्वारी, वाटाणा, टोमॅटो आदी पिके शाश्वत झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDamधरणRainपाऊसWaterपाणी