शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जळगावमध्ये धनशक्तीमुळे भाजपाचा विजय : सहकारमंत्री गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:03 IST

जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळेल असे वाटत होते. मात्र ऐनवेळी मनसेचे महापौर भाजपात गेले.

शिर्डी : जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळेल असे वाटत होते. मात्र ऐनवेळी मनसेचे महापौर भाजपात गेले. सुरेशदादा जैन जॉईन झाले. ऐनवेळी झालेली गद्दारी व निवडणुकीत धनशक्तीचा झालेला वापरामुळे निवडणुकीत भाजपाचा विजय झाल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिर्डीत सांगितले़ साईदर्शनानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला़पाटील म्हणाले, आमचा पराभव आम्ही स्विकारला. आता चांगल्या कामात त्यांना मदत करु. जिथे शहराच नुकसान होईल तिथे विरोध करणार. ही निवडणुक काही दिल्लीची निवडणुक नव्हती. ही निवडणुक गटर, वॉटर आणि मीटरची होती़ राम मंदीर यही बनायेगे, तारीख नही बतायेगे अशी ही निवडणुक नव्हती़ त्यामुळे स्थानिक प्रश्नावर जनतेने भाजपाला कौल दिला आहे़ राष्ट्रवादी तर खातेही खोलु शकली नाही. मात्र शिवसेनेचे पंधरा नगरसेवक निवडुन आल. आम्ही बळजबरीने भाजपा मागे जात नाहीत. आम्ही एकटे लढायचा निर्णय घेतलाही आणि लढलोही. सांगली निवडणुकीत आम्ही भाजपाशी युती करून लढलो असतो तर आमच्याही जागा आल्या असत्या. मात्र आम्ही जळगाव आणि सांगली येथे स्वबळावर लढलो. खडसे व महाजनांमध्ये कोण प्रभावी ठरले, या प्रश्नावर बोलतांना पाटील म्हणाले, खडसेंनी आपले ४० वर्षे भाजपामध्ये घातले आहे़ गिरीश महाजन यांना जेव्हापासून राजकारण कळायला लागले तेव्हापासून ते भाजपात आहेत़ त्यांच्यात वरचढ कोण आहे हे त्यांनीच समजून घ्यावे़ आम्हाला दोघेही सारखेच दिसतात़ हिना गावित यांच्यावर करण्यात आलेला हल्ला दुर्देवी असून आंदोलकांनी सयंम बाळगावा, असे आवाहनही पाटील यांनी केले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीJalgaonजळगावSangliसांगली