शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अहमदनगर : विठ्ठल भक्तांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 09:42 IST

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू शिवारात रविवारी (22 जुलै) पहाटे भीषण अपघात झाला आहे.

अहमदनगर - कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू शिवारात रविवारी (22 जुलै) पहाटे भीषण अपघात झाला आहे. पंढरपूर दर्शन घेऊन घराच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला आहे. अहमदनगर-सोलापूर महामार्गावर माहिजळगावजवळील पाटेवाडी फाटा परिसरात  ट्रक आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला.  या दुर्घटनेत ट्रकनं दिलेल्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

द्रुपदा भाऊसाहेब कातोरे, रमेश भाऊसाहेब कातोरे, बाळासाहेब माळवदे यांचे सह आणखी दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सत्यम कातोरे (वय 16 वर्ष)  जखमी झाला असून त्याला जामखेड येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. हे सर्वजण खरवंडी, नेवासा तालुका येथील रहिवाशी आहेत. मृत्युमुख पडलेले रमेश कातोरे हे शिक्षक होते. कातोरे यांच्या आईला पंढरपूर वारीदरम्यान हृदयविकाराचा त्रास होऊ लागला.  म्हणून त्यांना घेऊन जाण्यासाठी हे सर्वजण पंढरपुरात दाखल झाले होते. पंढरपुरातील दर्शन झाल्यानंतर सर्वजण घराच्या दिशेनं प्रवास करण्यास निघाले. मात्र रविवारी पहाटे दुर्दैवी अपघातात 5 जणांचा मृत्यू  झाला. 

 

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगरPandharpur Wariपंढरपूर वारी