शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

संत ईश्वराची भेट घडवत असतात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 17:11 IST

विनय - गौतम वाणी

सोलापूर : संतांची वाणी, त्यांचा उपदेश म्हणजे साक्षात ईश्वराचा संदेश असतो. संत आपणास ईश्वराची भेट घडवितात, असे प्रतिपादन प. पू. श्री. गौतम मुनीजी म. सा. यांनी आज येथे केले.

प. पू. विनय मुनीजी म. सा. यांच्या नेतृत्वाखाली चातुर्मासानिमित्त आयोजित गुरू आनंद-कमल कन्हैया धर्मसभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, गुरू परमात्म्याचा दिव्य संदेश घेऊन आलेले असतात. त्यांचे विचार ग्रहण करून जीवन सफल बनविले पाहिजे. गुरूंच्या वाणीत, त्यांच्या मुखातून निघालेले शब्द, त्यांच्या वचनात खूप मोठी शक्ती असते.

 गुरुवाणी श्रवणामुळे व्यक्तीची दशा व दिशा बदलण्यास मदत होते. त्यामुळे धार्मिक कार्यासाठी आळस करू नका. ज्ञान प्राप्त करा. ज्ञान कोणाच्या मालकीचे नसते. सत्कार्य करा व ज्ञान प्राप्त करा. कारण वारसा हक्काने जमीन, पैसा, सोने-नाणे सारे मिळते. अनुवंशिकतेने बºयाच जणांना ज्ञानही प्राप्त होते. जन्मत: काही जण खूप हुशार असतात. कुशाग्र बुद्धीचे असतात; पण बºयाच जणांना प्रयत्नानेच ज्ञान प्राप्त करावे लागते.

प. पू. सागर मुनीजी म्हणाले, त्यागी, तपस्वी, संयमी हे गुण संतांच्या अंगी असतात. त्यांच्या वाणीत शक्ती असते. संयम म्हणजे जीवन तर असंयम म्हणजे मरण होय. आपल्या कृतीत सदाचार, सेवा, संयम, ध्यानधारणा, तपस्या, धार्मिकता हवी. ‘कर भला तो हो भला’ या उक्तीप्रमाणे आपल्या हातून सदैव सत्कार्य घडू द्या.

भयाचे चार प्रकार असून, माणसाला सदैव मृत्यूचे भय सतावते. ‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ म्हणजे साधूंच्या आगमनाने आपल्या आत्मरूपी घरात धर्माचा समावेश होतो. त्यांच्या वाणीतून मिळालेल्या ज्ञानामुळे जीवन प्रकाशमय बनते. ज्ञानरूपी प्रकाश लावून आपण दिवाळी-दसरा साजरा करूया.

टॅग्स :SolapurसोलापूरJain Templeजैन मंदीर