शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सम्यक दर्शनासाठी तीर्थयात्रा महत्त्वाची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 2:49 PM

पर्युषण पर्वनिमित्त महावीर वाणी...

पर्युषण पर्वाच्या वार्षिक अकरा कर्तव्याचे जे पालन करतात ते पुण्यशाली ठरतात. ही कर्तव्ये अशी, १) संघपूजा २) साधमिक भक्ती ३) यात्रात्रिक ४) जिनघर स्नात्रपूजा, ५) जिनद्रव्य वृद्धी ६) महापूजा ७) रात्रीजागरण ८) श्रुतपूजा ९)उद्यापन १०) तीर्थप्रभावन ११) शुद्धी. वरील कर्तव्यं श्रावकाने वर्षात किमान एकदा तरी करायला हवेत, असे शास्त्रकार सांगतात.

संघ म्हणजे साधू, साध्वी, श्रावक आणि श्राविका. हे सर्व परमेश्वराची आज्ञा धारण करतात. त्यांना संघ म्हणतात. शास्त्रकार सांगतात, पंचमहावृतधारी साधू, साध्वी, भगवंताचे संयम निर्वाहासाठी आहार, पाणी, वस्तू, पात्र, पुस्तक आदी दान देणे. तसेच त्यांच्या शारीरिक चिकित्सेत औषध, गोळ्या, डॉक्टर यांची सुविधा करणे. त्यामुळे श्रावक वर्ग जैन शासन प्राप्ती गौरवाची आहे. यात्रात्रिक म्हणजे प्रत्येक वर्षी अठ्ठाई पर्वामध्ये गाव - शहरातील देवांच्या मंदिरांत जाऊन भक्ती, पूजा, अर्चना, अभिषेक करणे. देवांचे गुणगाण करणे. त्यामुळे गावावर येणारे संकट दूर होते, असे शास्त्रकार सांगतात.

तीर्थयात्रेलाही अत्यंत महत्त्व आहे. जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थस्थळं पालीताना, गिरनार आणि तीर्थंकर भगवानांची जन्मभूमी, दीक्षाभूमी अशा पंचकल्याणक भूमीचे दर्शन करून शुभम आणल्यानंतर अनेक पापकर्म नष्ट होतात. सम्यक दर्शनासाठी तीर्थयात्रा करावी. पच्चदान करण्याचे पण जीवनात किती महत्त्व आहे. मुनी भगवंत प्रवचनाव्दारे सांगतात, हे प्रवचन भावपूर्ण ऐकून ते आत्मसात करणे हे जैन धर्मीयांचे कर्तव्य आहे. छोट्या तपाचे महत्त्व आहे. 

नवकाराशी म्हणजे सूर्योदयानंतर नवकार स्मरण करून पाणी तोंडात घ्यावे. त्यामुळे शंभर वर्षापर्यंत नरक कर्म बंध होतात.पर्युषण पर्वाचे पाचवे विशेष कर्तव्य म्हणजे ‘चैत्यपरिपाठी’. चैत्य म्हणजे मंदिर म्हणजे शक्य झाले तर देवळातल्या देवाची पूजा करून शासन शोभा वाढविणे. अशा प्रकारे या आठ पाक्षिक दिवसात हे पाच कर्तव्यासोबत साधर्मिक  श्रावकांनी आणि श्रावकांनी पुण्याच्या उदयाने जैन धर्माची विवृद्धी करून अष्ठान्हिका पर्वाव्दारे जिनशासनाची शोभा वाढवून उन्नती करणे!- रतनचंदजी जैन,पिंकी कवाड

टॅग्स :SolapurसोलापूरJain Templeजैन मंदीर