अंदाज आणि शोध हा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ उद्देश आहे. तत्त्वज्ञानाची प्रत्येक पायरी ही मानवी जीवनाची महत्त्व पटवून देणारी चढण आहे. या तत्त्वज्ञानाच्या केंद्रबिंदूतूनच महाभारत रामायणासारखे ग्रंथ निर्माण झाले आहेत. ...
काला संस्कृत तत्त्वज्ञानामध्ये एक फार महत्त्वपूर्ण म्हण आहे की, ‘वादे वादे जायते तत्त्वबोध:’। म्हणेजच शुभ गोष्टींचा साक्षात्कार अनेक प्रकारच्या विचारधारांनी होत असतो. हेच कारण आहे की, भारतीय संस्कृतीमध्ये विविधतेचा जन्म झालेला आहे. ...
काला म्हणजे मिश्रण. काही पदार्थ एकत्र केले की बनतो तो काला, पण त्या मिश्रणात प्रत्येक पदार्थ आपला गुणधर्म घेऊन उरतोच. त्याचं संयुग होणं हे महत्त्वाचं आहे. ...
श्रावणी सोमवारातील आज तिसरा सोमवार. नेहमीप्रमाणे आजही भाविकांची भगवान शिवाची पूजा करण्यासाठी देशभरातील मंदिरांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. आज आपण पुढील तीन ज्योर्तिलिंगाचं महत्त्व आणि त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. १) काशी विश्वनाथविश्वनाथ ज्योति ...
शिकागोच्या धर्मपरिषदेत विवेकानंदांनी पहिले भाषण केले हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून. ते भाषण गाजले त्यातील पहिल्या दोन शब्दांनी. माय ब्रदर्स अॅण्ड सिस्टर्स आॅफ अमेरिका हे ते शब्द. बस आपण इथेच थांबलो. ...
काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचले होते की एका श्रीमंत व प्रतिष्ठित गृहस्थाच्या घरचा चौकीदार दोन दिवस कामावर आला नाही त्यामुळे सदर गृहस्थ त्याच्यावर खूप रागावले, चिडले, वाटेल तसे त्याला बोलले. ...