स्वत:मध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर आपण आपले ध्येय पूर्ण करू शकतो. आपल्या कर्तृत्वाने आपण सिद्ध होत असतो. स्वकर्तृत्वच माणसाला प्रेरणा देत असते. ...
साने गुरुजींनी जेव्हा पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य बहुजनास प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला तेव्हा गुरुजी पांडुरंगास उद्देशून म्हणाले होते. ...
पार्था, मानवी विश्वात शुद्ध ज्ञानासारखे अतिशय पवित्र दुसरे काहीही नाही, हे तू प्रथम जाणून घे. जे योगसिद्ध आहेत ते निष्काम कर्मयोगी सिद्ध पुरुष या शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून घेतात. ...