वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला 'अक्षय तृतीया' म्हणतात. शास्त्रानुसार साडे तीन मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला सोनं, गाडी किंवा कपड्यांची खरेदी केल्यास शुभ संकेत मानले जातात. ...
सिकंदरने जग जिंकले होते. मृत्यूपत्रात त्याने अंत्ययात्रेच्या वेळेस माझ्या हाताचे तळवे आकाशाकडे मोकळे दिसतील अशा पद्धतीने माझी अंत्ययात्रा काढा असा उल्लेख केला होता. ...
ज्यांनी सर्व इंद्रियांना शांतीचे अलंकार घातले आहेत, ज्यांचे चित्त सर्वव्यापक आहे, ज्यांच्या चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो, ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केले आहे ...
ज्ञानोबाची वाणी मराठी भाषेला लाभलेली नवसंजीवनी आहे. भूमीचे मार्दन जसे नुकत्याच उगवलेल्या लवलवत्या अंकुराने सांगावे, तसे ज्ञानदेवांच्या वाणीची मार्दवता शालीनता आणि चारित्र्याची ही शीता ब्रह्मानंदाच्या कंदावर उचंबळलेला ज्ञानेश्वरी नावाचा अमृत घट करतो. ...