शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

प्रभू : दया, क्षमा, मातृभावनेची मूर्ती ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:30 IST

पर्युषण पर्व विशेष...महावीर वाणी...

वयाच्या ३० व्या वर्षी प्रभूंनी दीक्षा अंगीकारली़ वीरप्रभूंनी मातेच्या गर्भात असताना एक प्रतिज्ञा पूर्ण केली़ पिता सिद्धार्थ महाराज, माता त्रिशला महाराणी, काका सुपार्श्व, भाऊ नंदीवर्धन, बहीण सुदर्शना, पत्नी यशोदा, पुत्री प्रियदर्शना, जावई जमाली आणि मामा चेडाराजा असा त्यांचा परिवार होता.

दीक्षा घेतल्यानंतर प्रभू गावोगावी पायी फिरले़ त्याकाळी त्यांनी कुठल्याही प्रकारच्या वाहनाचा उपयोग केला नाही़ तसेच त्यांनी स्वत:साठी कोणाकडून काही मागितले नाही.

यादरम्यान अनेक असुरांनी त्यांना त्रास दिला़ त्यांनी त्याचा प्रतिकारही केला नाही़ उलट त्यांनी समोरील उपद्रवाला विरोध केला नाही़ मनात त्याच्याप्रति दया, क्षमा, मातृभाव,  समता, करुणाप्रधान, वात्सल्यमूर्ती जपली़ ते स्त्रियांचे उद्धारक ठरले.

दीक्षा घेतल्यानंतर साडेबारा वर्षांनी त्यांना चौथे ज्ञान, मनपर्यवज्ञान आणि पाचवे केवलज्ञान प्राप्त झाले़ या दरम्यान त्यांनी कोणालाही उपदेश केला नाही़ मग इंद्रदेवाने त्यांच्यासाठी सिंहासनासारख्या (समवसरण) स्टेजची व्यवस्था केली़ त्या तिन्ही बाजूने समवसरणात महावीरांची प्रतीकृती निर्माण केली़ चौथ्या भागात प्रभूंना प्रभूच उपदेश देण्यास सुरुवात केली़ त्यांचा धर्मसभेत देव-दानव, सुर-असुर, पशू-पक्षी तसेच हिंस्र प्राणीदेखील येऊन त्यांचा उपदेश ऐकायचे़  स्वत: ३४९   दिवसच आहार घेतला़ ४३५१    दिवस विविध प्रकारचे तप केले़ कोणत्याही स्थितीत झोप न घेता हे कार्य केले.- रतनचंद जैन- पिंकी कवाड 

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक