शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

ज्ञानासोबत वैराग्य असलंं, तर आदर्श राष्ट्रपुरुष तयार होऊ शकतो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 1:45 AM

वैराग्य हे हर्ष शोकाच्या पलीकडे आहे. सुखदु:खाने त्याचा तोल जात नाही, हेच खर त्याचे मोल आहे, पण त्या व्रतालाही वावडे सांंभाळावे लागते़ सन्मानाची इच्छा अहंंकारात जन्माला येते, वैराग्य इच्छेला कुमारी ठेवतंं.

- बा.भो. शास्त्रीवैराग्य हे हर्ष शोकाच्या पलीकडे आहे. सुखदु:खाने त्याचा तोल जात नाही, हेच खर त्याचे मोल आहे, पण त्या व्रतालाही वावडे सांंभाळावे लागते़ सन्मानाची इच्छा अहंंकारात जन्माला येते, वैराग्य इच्छेला कुमारी ठेवतंं. तिला अपत्य होऊ देत नाही. स्वामी म्हणतात, ‘‘अहंतेचे मूळ सकंंदी उपडावे नायका: मग शांंंतीचे रोप लावावे: ए-हवी अंंकुर निघती:’’ वैराग्य चांंगले, पण त्यात दंंभाची दुर्गंधी नको. मी हे सोडलं, ते सोडलं, हे केलंं, ते केलंं. सतत याचा पाढा वाचला की, समाज उबगतो. असा अहंंकार कुणालाच आवडत नाही. सन्मानसुद्धा विरागाला गोड विषासारखा घात करतो. हे विघ्न फुलहार, गोड शब्द व सन्मानपत्रातून येतं व हळूच वैराग्याचा गळा दाबतं.‘‘इन्द्ररियार्थेषु वैराग्यमनहंकार एव चजन्ममृत्यूजराव्याधिदु:खदोषानुदर्शनम्’’या गीतेच्या श्लोकावर ज्ञानेश्वरीत वैराग्य शब्दावर अत्यंत सुंंदर भाष्य केलं आहे.‘‘वमिलिया अन्ना! लाभ न घोंटी रसनाका आंग न सूये आलिंगना! प्रेताचियाआशा नि:स्पृह लोकांंचा समाजाला काय उपयोग, असंं कुणाला वाटेल, हा विषय केवळ परमार्थीपुरता मर्यादित आहे, हा आपला चुकीचा समज आहे. संंसाराला त्याची गरज आहे. लालसा व वासनेला आवर घालण्यासाठी त्या वृत्तीची आम्हाला गरज आहे. चंचल मन अभ्यास व वैराग्याने स्थिर होतं असंं गीता सांगते. म्हणून ज्ञानाच्या अनुभूतीनंतर वैराग्याचा सूर्योदय झाला पाहिजे. ज्ञानाशिवाय वैराग्य ही बिना बे्रकची गाडी आहे. म्हणून समाज कारण राजकारणी माणसात ज्ञानासोबत वैराग्य असलंं, तर आदर्श राष्टÑपुरुष तयार होऊ शकतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक