शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

परमार्थाचा सुगंध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 3:59 AM

आपल्या निथळनिळ्या पाण्यासारख्या भारतीय तत्त्व विचारांत चार आश्रमांची संकल्पना मांडली आहे ती अशी आहे.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेआपल्या निथळनिळ्या पाण्यासारख्या भारतीय तत्त्व विचारांत चार आश्रमांची संकल्पना मांडली आहे ती अशी आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास. आयुष्याच्या पूर्वार्धात ब्रह्मचर्याचे पालन करून शास्त्र अध्ययन करावे व गृहस्थाश्रमात उत्तम कन्यापुत्रांना जन्म देता-देता श्रममूल्यावर स्वत:चे अस्तित्व निर्माण करावे. संसाराचा वेलू गगनावर जाईल तेव्हा फक्त त्रयस्थपणे फुलांचा सुगंध घ्यावा अर्थात संसारी असावे परि असुनि नसावे या भावनेने वानप्रस्थाने जीवन जगावे. आपल्या अनुभवाच्या शिदोरीतील प्रसाद पुढच्या पिढीस हवा असेल तेथे द्यावा नाही तर तटस्थ भावनेने आशीर्वाद द्यावा व शेवटी चित्रवृत्तीचा निरोध करून संन्यस्त वृत्तीने जगावे व एक दिवस आनंदाने मृत्यूचे स्वागत करावे. किती छान संकल्पना आहे ना! पण माशी तेथे शिंकते की अनेकांनी सर्वांचा मूलाधार असणारा गृहस्थी अर्थात संसारी माणूस खूपच त्याज्य व छोटा ठरविला. जो गृहस्थी संसारातील कर्तव्यकर्म पार पाडत हृदय मंदिरात भगवंतांची पावले विराजमान करतो. कधी ईश्वराच्या नामरूपात रंगून जाताना संत सावता माळी महाराजांच्या शब्दांत ईश्वरास करुणा भाकू लागतो.का गा रुसलासी कृपाळू बा हरितुजवीण दुसरी भक्ती नेणे।दीन रंक पापी हीन माझी मतीसांभाळी श्रीपती अनाथ नाथा।।हळूहळू संसारिक गृहस्थाश्रमीही आपल्या आतील सुगंधाला विसरू लागला व आपले सारे सर्वस्व ज्यांनी संसाराचा कधी अनुभवच घेतला नाही त्यांच्या चरणी समर्पित करू लागला.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक