शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

जीवन जगताना सत्कर्म करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:01 IST

चातुर्मास विशेष...

सोलापूर : मनुष्य मेला की तो स्वर्गात गेला की नरकात गेला हे त्याच्या अंत्ययात्रेला आलेले लोक मागे त्याच्याविषयी बोलतात यावरुन समजते, असे प्रतिपादन प.पू. गौतममुनी म. सा. यांनी केले.

याविषयी एक विनोदी किस्सा सांगून ते म्हणाले, नरकात कुणालाच जाण्याची ईच्छा नसते, प्रत्येकाला स्वर्गच हवा असतो. यासाठी पृथ्वीतलावर जीवन जगताना सत्कर्म करावे. दुष्टकर्म, दुराचार आपल्या मन, वचन व वाणीतून करणे हे चुकीचे आहे. माणूस चांगला वागला की अंत्ययात्रेत मागे चालणारे लोक चांगलेच बोलतात. सध्या जगण्याच्या पद्धतीत बदल होत असून याबद्दल ते म्हणाले, अतिथी देवो भव: ही आपली संस्कृती आहे. आज मात्र, सीसीटीव्हीच्या कक्षेत आहोत. कुत्र्यापासून सावधान अशा पाट्या आपल्यांना पाहायला मिळतात.

स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या जीवन कार्याचा त्यांनी दाखला दिला. सद्गुरु हे आपले जीवन सार्थक बनवतात. सज्जनांच्या सहवासात जीवन सद्गुणांनी सजवा. जीवनात जगण्याची कला गुरु आपणास शिकवतात. आपण देवाला पाहू शकलो नाही तरी संत, गुरु हे साक्षात परमात्माच असतात. गुरु नाही तर जीवन सुरु नाही. म्हणून प्रत्येकाने सत्संग, प्रवचनाच्या श्रवणाने संतांकडून शिकावे. संतांचा उपदेश म्हणजे साक्षात ईश्वराचा संदेश असतो. संत हे आपल्यांना परमात्याची भेट घडवितात. नरक हा शब्द उलटा करन असा होतो. कर्णासारखे दानी व्हायला हवे. कारण दानाचे मोठे महत्त्व आहे. दान हा असा शब्द आहे की जो नरकाचे दार बंद करतोे, असेही गौतममुनी यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक