शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

जीवन जगताना सत्कर्म करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:01 IST

चातुर्मास विशेष...

सोलापूर : मनुष्य मेला की तो स्वर्गात गेला की नरकात गेला हे त्याच्या अंत्ययात्रेला आलेले लोक मागे त्याच्याविषयी बोलतात यावरुन समजते, असे प्रतिपादन प.पू. गौतममुनी म. सा. यांनी केले.

याविषयी एक विनोदी किस्सा सांगून ते म्हणाले, नरकात कुणालाच जाण्याची ईच्छा नसते, प्रत्येकाला स्वर्गच हवा असतो. यासाठी पृथ्वीतलावर जीवन जगताना सत्कर्म करावे. दुष्टकर्म, दुराचार आपल्या मन, वचन व वाणीतून करणे हे चुकीचे आहे. माणूस चांगला वागला की अंत्ययात्रेत मागे चालणारे लोक चांगलेच बोलतात. सध्या जगण्याच्या पद्धतीत बदल होत असून याबद्दल ते म्हणाले, अतिथी देवो भव: ही आपली संस्कृती आहे. आज मात्र, सीसीटीव्हीच्या कक्षेत आहोत. कुत्र्यापासून सावधान अशा पाट्या आपल्यांना पाहायला मिळतात.

स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या जीवन कार्याचा त्यांनी दाखला दिला. सद्गुरु हे आपले जीवन सार्थक बनवतात. सज्जनांच्या सहवासात जीवन सद्गुणांनी सजवा. जीवनात जगण्याची कला गुरु आपणास शिकवतात. आपण देवाला पाहू शकलो नाही तरी संत, गुरु हे साक्षात परमात्माच असतात. गुरु नाही तर जीवन सुरु नाही. म्हणून प्रत्येकाने सत्संग, प्रवचनाच्या श्रवणाने संतांकडून शिकावे. संतांचा उपदेश म्हणजे साक्षात ईश्वराचा संदेश असतो. संत हे आपल्यांना परमात्याची भेट घडवितात. नरक हा शब्द उलटा करन असा होतो. कर्णासारखे दानी व्हायला हवे. कारण दानाचे मोठे महत्त्व आहे. दान हा असा शब्द आहे की जो नरकाचे दार बंद करतोे, असेही गौतममुनी यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक