शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

जीवन जगताना सत्कर्म करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:01 IST

चातुर्मास विशेष...

सोलापूर : मनुष्य मेला की तो स्वर्गात गेला की नरकात गेला हे त्याच्या अंत्ययात्रेला आलेले लोक मागे त्याच्याविषयी बोलतात यावरुन समजते, असे प्रतिपादन प.पू. गौतममुनी म. सा. यांनी केले.

याविषयी एक विनोदी किस्सा सांगून ते म्हणाले, नरकात कुणालाच जाण्याची ईच्छा नसते, प्रत्येकाला स्वर्गच हवा असतो. यासाठी पृथ्वीतलावर जीवन जगताना सत्कर्म करावे. दुष्टकर्म, दुराचार आपल्या मन, वचन व वाणीतून करणे हे चुकीचे आहे. माणूस चांगला वागला की अंत्ययात्रेत मागे चालणारे लोक चांगलेच बोलतात. सध्या जगण्याच्या पद्धतीत बदल होत असून याबद्दल ते म्हणाले, अतिथी देवो भव: ही आपली संस्कृती आहे. आज मात्र, सीसीटीव्हीच्या कक्षेत आहोत. कुत्र्यापासून सावधान अशा पाट्या आपल्यांना पाहायला मिळतात.

स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या जीवन कार्याचा त्यांनी दाखला दिला. सद्गुरु हे आपले जीवन सार्थक बनवतात. सज्जनांच्या सहवासात जीवन सद्गुणांनी सजवा. जीवनात जगण्याची कला गुरु आपणास शिकवतात. आपण देवाला पाहू शकलो नाही तरी संत, गुरु हे साक्षात परमात्माच असतात. गुरु नाही तर जीवन सुरु नाही. म्हणून प्रत्येकाने सत्संग, प्रवचनाच्या श्रवणाने संतांकडून शिकावे. संतांचा उपदेश म्हणजे साक्षात ईश्वराचा संदेश असतो. संत हे आपल्यांना परमात्याची भेट घडवितात. नरक हा शब्द उलटा करन असा होतो. कर्णासारखे दानी व्हायला हवे. कारण दानाचे मोठे महत्त्व आहे. दान हा असा शब्द आहे की जो नरकाचे दार बंद करतोे, असेही गौतममुनी यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक