शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धेची सुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 05:30 IST

आषाढाच्या प्रथम दिवसीय पहिलेच आभ्र सहस्रावधी धारांनी धोऽऽ धोऽऽ कोसळावे आणि नदी-नाल्यांनी आपले वैराग्य सोडून आपल्याच मस्तीत तुडुंब भरून वाहायला लागावे

- प्रा. शिवाजीराव भुकेलेआषाढाच्या प्रथम दिवसीय पहिलेच आभ्र सहस्रावधी धारांनी धोऽऽ धोऽऽ कोसळावे आणि नदी-नाल्यांनी आपले वैराग्य सोडून आपल्याच मस्तीत तुडुंब भरून वाहायला लागावे व मानवी मनात प्रसन्नतेचा अंकुर अंकुरावा तसेच आहे. माणसाच्या मनातील श्रद्धेचे जे सर्वभैव अशक्य आहे त्याला शक्य करून दाखविण्याचे अद्वितीय कार्य मनात फुलणारी श्रद्धासुमने करतात म्हणून जीवनाची वेल हिरवीगार करण्यासाठी अन् त्यावर विवेकाचा मोगरा फुलण्यासाठी एखाद्या सिद्धांतावर वा विचारावर, एखाद्या महान व्यक्तित्वावर, सुपर नॅचरल पॉवरमधील एखाद्या घटकावर, काहीच नाही जमले तर आपल्या कामावर आणि घरादारावर तरी श्रद्धा असायलाच हवी म्हणजे घरे उद्ध्वस्त होणार नाहीत. श्रद्धेला तर्क-वितर्काच्या चिमटीत कधी पकडता येत नाही, जसे मलयगिरीवरून वाहणाऱ्या सुगंधी वाऱ्याला कधी गाळून घेता येत नाही. फुले गुंफून त्यांची सुंदर माळ तयार करता येईल; पण फुलांचा सुगंध गुंफ ता येत नाही. मोत्याचे पाणी रांजणात भरता येत नाही आणि गगनाला गवसणी घालता येत नाही. मनामनात प्रवाहित होणाºया ईश्वरी शक्तीविषयी अथवा निसर्गशक्तीविषयीच्या श्रद्धाभावांचे अगदी असेच आहे. ज्याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात,मलयानीक षीत नीळू । पालवी नयें गाळूसुमनांचा परिमळू, गुंफलिता नये।तैसा जाणा सर्वेश्वरू म्हणो नये सान थोरूत्याच्या स्वरूपाचा निधीरु कवण जाणें।

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक