शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

श्रद्धेची सुमने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 05:30 IST

आषाढाच्या प्रथम दिवसीय पहिलेच आभ्र सहस्रावधी धारांनी धोऽऽ धोऽऽ कोसळावे आणि नदी-नाल्यांनी आपले वैराग्य सोडून आपल्याच मस्तीत तुडुंब भरून वाहायला लागावे

- प्रा. शिवाजीराव भुकेलेआषाढाच्या प्रथम दिवसीय पहिलेच आभ्र सहस्रावधी धारांनी धोऽऽ धोऽऽ कोसळावे आणि नदी-नाल्यांनी आपले वैराग्य सोडून आपल्याच मस्तीत तुडुंब भरून वाहायला लागावे व मानवी मनात प्रसन्नतेचा अंकुर अंकुरावा तसेच आहे. माणसाच्या मनातील श्रद्धेचे जे सर्वभैव अशक्य आहे त्याला शक्य करून दाखविण्याचे अद्वितीय कार्य मनात फुलणारी श्रद्धासुमने करतात म्हणून जीवनाची वेल हिरवीगार करण्यासाठी अन् त्यावर विवेकाचा मोगरा फुलण्यासाठी एखाद्या सिद्धांतावर वा विचारावर, एखाद्या महान व्यक्तित्वावर, सुपर नॅचरल पॉवरमधील एखाद्या घटकावर, काहीच नाही जमले तर आपल्या कामावर आणि घरादारावर तरी श्रद्धा असायलाच हवी म्हणजे घरे उद्ध्वस्त होणार नाहीत. श्रद्धेला तर्क-वितर्काच्या चिमटीत कधी पकडता येत नाही, जसे मलयगिरीवरून वाहणाऱ्या सुगंधी वाऱ्याला कधी गाळून घेता येत नाही. फुले गुंफून त्यांची सुंदर माळ तयार करता येईल; पण फुलांचा सुगंध गुंफ ता येत नाही. मोत्याचे पाणी रांजणात भरता येत नाही आणि गगनाला गवसणी घालता येत नाही. मनामनात प्रवाहित होणाºया ईश्वरी शक्तीविषयी अथवा निसर्गशक्तीविषयीच्या श्रद्धाभावांचे अगदी असेच आहे. ज्याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात,मलयानीक षीत नीळू । पालवी नयें गाळूसुमनांचा परिमळू, गुंफलिता नये।तैसा जाणा सर्वेश्वरू म्हणो नये सान थोरूत्याच्या स्वरूपाचा निधीरु कवण जाणें।

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक