शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

प्रभुभक्तीमध्ये तत्परशील व्हावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 1:12 PM

पर्युषण पर्वानिमित्त महावीर वाणी...

आजच्या युगात खूप काही जण लोक देवाची पूजा-अर्चा-अभिषेक करत नाहीत. जे की विधान आहे. पूजा-अर्चना करायचेच त्यांनी स्नात्र पूजा करणे पण आवश्यक आहे. प्रभुभक्तीमध्ये तत्परशील होऊन आत्म-शांती-समाधीचे अनुभव करायला पाहिजे. त्याचबरोबर उत्तमप्रकारे पूजेची सामग्री आणून देवांचे स्नात्र महोत्सव (अभिषेक) केले पाहिजे.

देवद्रव्य वृद्धीमध्ये तीर्थंकरांची माता १४ स्वप्ने बघतात. ते स्वप्नाद्वारे त्याचे चिन्ह म्हणून आजसुद्धा पर्युषणाच्या पाचव्यादिवशी भगवान महावीर जन्मवाचन म्हणून साजरा करतात. त्यात पर्युषण पर्वात स्वप्नाद्वारे नृत्य करून त्याचा लाभ घेऊन झुलतात. ती वृद्धी जी येते ती देवद्रव्य खाल्ले जाते. देवद्रव्य वृद्धी संरक्षण आदींमुळे जीव तीर्थंकर पदाची योग्यता बाळगू शकतो.

महापूजा ज्याप्रकारे गणपतीची आणि देवीची रोषणाईद्वारे करून सुशोभित करतात त्याचप्रमाणे जयणापूर्वक, पापरहित प्रभुभक्ती, सम्यकदर्शनच्या प्राप्तीसाठी भवीजीव आपल्या बुद्धीने महापूजा करतात.

रात्री जागरण- पर्युषण पर्वात प्रभू (भगवान महावीर) यांचा पारणा झुलवतात. ज्या पुण्यशालीच्या घरी तो जातो. दरवर्षी त्यांनी रात्री जागरण करून सकल जैनसंघ सोबत भक्तिभावाने करतात.

श्रुत भक्ती- प्रत्येक वर्षी ज्ञान म्हणजे श्रुत भक्ती / ज्ञानपंचमीचा दिवस ज्ञानासाठी शुभ मानला जातो. पुस्तके लिहिणे, पुस्तक देऊन मदत करणे, गरजूंना देऊन ज्ञानाची आराधना करणे.

उद्यापन- पर्वतीर्थांवर जे काही तपश्चर्या आहेत ज्ञानपंचमी, वर्धमान तप, रोहिणी इत्यादी वृत्त ज्ञानदर्शन चारित्रची म्हणजे रत्नत्रयींच्या शुद्धीसाठी उद्यापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार पैसे, वस्त्र, नारळ, पठण, पाठण ठेवणे आवश्यक आहे.  तीर्थप्रभावना- ऊंचा से ऊंचा धर्मशासन म्हणजे जनसामान्य जनतेत हृदयात जैन धर्माची वास्तविकता समजावणे. समकीत प्राप्त होणे, त्यासाठी जल्लोषात पर्युषणात मिरवणूक काढतात. त्यात दान देण्याची भावनापण ठेवणे. शुद्धी - जर शहरात त्या काळात मुनी भगवंत, साध्वी भगवंत असले तर त्यांच्याकडून केलेल्या पापांची आलोचना करायला पाहिजे. जे गुरू भगवंत देतात स्वीकार करणे व पूर्ण करणे.अशाप्रकारे विवेकशील श्रावक-श्राविका या कर्तव्याचे पालन करतात, आचरण करतात आणि धर्मानुसार चतुर आत्मा पुण्यवृष्टीद्वारे स्वर्गात सुखाची प्राप्ती करून परंपरेनुसार मुक्तीसुख प्राप्त करतात.

पौषध- पौषध म्हणजे संसारात असलेल्या सगळ्या वस्तूंचा एक दिवस त्याग, साधू बनकर रहना, जीवो में दया भाव रखना, जयणा का पालन करना, ऐसे पौषध पर्व के दिनों में करने का बडा महत्त्व है । व्रतधारी जीवका प्रत्येक पर्वतिथीवर पौषध करतात.- रतनचंदजी जैन,पिंकी कवाड

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकJain Templeजैन मंदीरJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र