शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभुभक्तीमध्ये तत्परशील व्हावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 13:13 IST

पर्युषण पर्वानिमित्त महावीर वाणी...

आजच्या युगात खूप काही जण लोक देवाची पूजा-अर्चा-अभिषेक करत नाहीत. जे की विधान आहे. पूजा-अर्चना करायचेच त्यांनी स्नात्र पूजा करणे पण आवश्यक आहे. प्रभुभक्तीमध्ये तत्परशील होऊन आत्म-शांती-समाधीचे अनुभव करायला पाहिजे. त्याचबरोबर उत्तमप्रकारे पूजेची सामग्री आणून देवांचे स्नात्र महोत्सव (अभिषेक) केले पाहिजे.

देवद्रव्य वृद्धीमध्ये तीर्थंकरांची माता १४ स्वप्ने बघतात. ते स्वप्नाद्वारे त्याचे चिन्ह म्हणून आजसुद्धा पर्युषणाच्या पाचव्यादिवशी भगवान महावीर जन्मवाचन म्हणून साजरा करतात. त्यात पर्युषण पर्वात स्वप्नाद्वारे नृत्य करून त्याचा लाभ घेऊन झुलतात. ती वृद्धी जी येते ती देवद्रव्य खाल्ले जाते. देवद्रव्य वृद्धी संरक्षण आदींमुळे जीव तीर्थंकर पदाची योग्यता बाळगू शकतो.

महापूजा ज्याप्रकारे गणपतीची आणि देवीची रोषणाईद्वारे करून सुशोभित करतात त्याचप्रमाणे जयणापूर्वक, पापरहित प्रभुभक्ती, सम्यकदर्शनच्या प्राप्तीसाठी भवीजीव आपल्या बुद्धीने महापूजा करतात.

रात्री जागरण- पर्युषण पर्वात प्रभू (भगवान महावीर) यांचा पारणा झुलवतात. ज्या पुण्यशालीच्या घरी तो जातो. दरवर्षी त्यांनी रात्री जागरण करून सकल जैनसंघ सोबत भक्तिभावाने करतात.

श्रुत भक्ती- प्रत्येक वर्षी ज्ञान म्हणजे श्रुत भक्ती / ज्ञानपंचमीचा दिवस ज्ञानासाठी शुभ मानला जातो. पुस्तके लिहिणे, पुस्तक देऊन मदत करणे, गरजूंना देऊन ज्ञानाची आराधना करणे.

उद्यापन- पर्वतीर्थांवर जे काही तपश्चर्या आहेत ज्ञानपंचमी, वर्धमान तप, रोहिणी इत्यादी वृत्त ज्ञानदर्शन चारित्रची म्हणजे रत्नत्रयींच्या शुद्धीसाठी उद्यापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार पैसे, वस्त्र, नारळ, पठण, पाठण ठेवणे आवश्यक आहे.  तीर्थप्रभावना- ऊंचा से ऊंचा धर्मशासन म्हणजे जनसामान्य जनतेत हृदयात जैन धर्माची वास्तविकता समजावणे. समकीत प्राप्त होणे, त्यासाठी जल्लोषात पर्युषणात मिरवणूक काढतात. त्यात दान देण्याची भावनापण ठेवणे. शुद्धी - जर शहरात त्या काळात मुनी भगवंत, साध्वी भगवंत असले तर त्यांच्याकडून केलेल्या पापांची आलोचना करायला पाहिजे. जे गुरू भगवंत देतात स्वीकार करणे व पूर्ण करणे.अशाप्रकारे विवेकशील श्रावक-श्राविका या कर्तव्याचे पालन करतात, आचरण करतात आणि धर्मानुसार चतुर आत्मा पुण्यवृष्टीद्वारे स्वर्गात सुखाची प्राप्ती करून परंपरेनुसार मुक्तीसुख प्राप्त करतात.

पौषध- पौषध म्हणजे संसारात असलेल्या सगळ्या वस्तूंचा एक दिवस त्याग, साधू बनकर रहना, जीवो में दया भाव रखना, जयणा का पालन करना, ऐसे पौषध पर्व के दिनों में करने का बडा महत्त्व है । व्रतधारी जीवका प्रत्येक पर्वतिथीवर पौषध करतात.- रतनचंदजी जैन,पिंकी कवाड

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकJain Templeजैन मंदीरJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र