शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

प्रभुभक्तीमध्ये तत्परशील व्हावे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 13:13 IST

पर्युषण पर्वानिमित्त महावीर वाणी...

आजच्या युगात खूप काही जण लोक देवाची पूजा-अर्चा-अभिषेक करत नाहीत. जे की विधान आहे. पूजा-अर्चना करायचेच त्यांनी स्नात्र पूजा करणे पण आवश्यक आहे. प्रभुभक्तीमध्ये तत्परशील होऊन आत्म-शांती-समाधीचे अनुभव करायला पाहिजे. त्याचबरोबर उत्तमप्रकारे पूजेची सामग्री आणून देवांचे स्नात्र महोत्सव (अभिषेक) केले पाहिजे.

देवद्रव्य वृद्धीमध्ये तीर्थंकरांची माता १४ स्वप्ने बघतात. ते स्वप्नाद्वारे त्याचे चिन्ह म्हणून आजसुद्धा पर्युषणाच्या पाचव्यादिवशी भगवान महावीर जन्मवाचन म्हणून साजरा करतात. त्यात पर्युषण पर्वात स्वप्नाद्वारे नृत्य करून त्याचा लाभ घेऊन झुलतात. ती वृद्धी जी येते ती देवद्रव्य खाल्ले जाते. देवद्रव्य वृद्धी संरक्षण आदींमुळे जीव तीर्थंकर पदाची योग्यता बाळगू शकतो.

महापूजा ज्याप्रकारे गणपतीची आणि देवीची रोषणाईद्वारे करून सुशोभित करतात त्याचप्रमाणे जयणापूर्वक, पापरहित प्रभुभक्ती, सम्यकदर्शनच्या प्राप्तीसाठी भवीजीव आपल्या बुद्धीने महापूजा करतात.

रात्री जागरण- पर्युषण पर्वात प्रभू (भगवान महावीर) यांचा पारणा झुलवतात. ज्या पुण्यशालीच्या घरी तो जातो. दरवर्षी त्यांनी रात्री जागरण करून सकल जैनसंघ सोबत भक्तिभावाने करतात.

श्रुत भक्ती- प्रत्येक वर्षी ज्ञान म्हणजे श्रुत भक्ती / ज्ञानपंचमीचा दिवस ज्ञानासाठी शुभ मानला जातो. पुस्तके लिहिणे, पुस्तक देऊन मदत करणे, गरजूंना देऊन ज्ञानाची आराधना करणे.

उद्यापन- पर्वतीर्थांवर जे काही तपश्चर्या आहेत ज्ञानपंचमी, वर्धमान तप, रोहिणी इत्यादी वृत्त ज्ञानदर्शन चारित्रची म्हणजे रत्नत्रयींच्या शुद्धीसाठी उद्यापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार पैसे, वस्त्र, नारळ, पठण, पाठण ठेवणे आवश्यक आहे.  तीर्थप्रभावना- ऊंचा से ऊंचा धर्मशासन म्हणजे जनसामान्य जनतेत हृदयात जैन धर्माची वास्तविकता समजावणे. समकीत प्राप्त होणे, त्यासाठी जल्लोषात पर्युषणात मिरवणूक काढतात. त्यात दान देण्याची भावनापण ठेवणे. शुद्धी - जर शहरात त्या काळात मुनी भगवंत, साध्वी भगवंत असले तर त्यांच्याकडून केलेल्या पापांची आलोचना करायला पाहिजे. जे गुरू भगवंत देतात स्वीकार करणे व पूर्ण करणे.अशाप्रकारे विवेकशील श्रावक-श्राविका या कर्तव्याचे पालन करतात, आचरण करतात आणि धर्मानुसार चतुर आत्मा पुण्यवृष्टीद्वारे स्वर्गात सुखाची प्राप्ती करून परंपरेनुसार मुक्तीसुख प्राप्त करतात.

पौषध- पौषध म्हणजे संसारात असलेल्या सगळ्या वस्तूंचा एक दिवस त्याग, साधू बनकर रहना, जीवो में दया भाव रखना, जयणा का पालन करना, ऐसे पौषध पर्व के दिनों में करने का बडा महत्त्व है । व्रतधारी जीवका प्रत्येक पर्वतिथीवर पौषध करतात.- रतनचंदजी जैन,पिंकी कवाड

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिकJain Templeजैन मंदीरJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र