शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

अनित्यबोध जागरूक हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 5:31 AM

- फरेदुन भुजवाला मानसिक, वाचिक वा शारीरिक आपण जे काही कर्म करतो ते स्वत:चा एक संस्कार बनविते़ ते प्रत्येकाच्या ...

- फरेदुन भुजवालामानसिक, वाचिक वा शारीरिक आपण जे काही कर्म करतो ते स्वत:चा एक संस्कार बनविते़ ते प्रत्येकाच्या खात्यात जमा-खर्चाच्या रूपाने जोडले जातात़ याप्रकारे प्रत्येकाच्या खात्यात चांगले वा वाईट संस्कार जमा होत राहतात़ त्यामुळे जीवनधारा चालत राहते़ जीवन चालत राहील तेव्हा निश्चित रूपाने दु:ख व अंती मृत्यू येतोच़ या संस्कारापासून मुक्ती तेव्हाच मिळू शकते, जेव्हा कोणी अनित्य, दु:ख व अनात्मता योग्यप्रकारे समजेल़ याच, तिन्हींना योग्यप्रकारे समजूनच संस्कारापासून मुक्त होता येऊ शकते़ विपश्यना अभ्यासात प्रगतीसाठी प्रत्येकवेळी, जिथंपर्यंत शक्य असेल तिथंपर्यंत अनित्यतेला सतत जाणत राहिले पाहिजे़

भगवान बुद्ध यांनी भिक्षुंना सांगितले आहे की, सर्ववेळी जरी ते बसले असतील, उभे असतील, चालत असतील अथवा झोपले असतील,तरीही अनित्य, दु:ख व अनात्मची जाणीव ठेवली पाहिजे, म्हणजे त्याची स्मृती कायम असली पाहिजे़ जर आपण प्रत्येक क्षणी जाणत राहाल की, सर्व संस्कार अनित्य आहेत, तर निश्चितच एकवेळ येईल जेव्हा लक्ष्याची प्राप्ती होईल, असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका यांचे गुरू विपश्यनाचार्य सयाजी उ. बा. खिन यांनी प्रवचनात सांगितले आहे़ ते म्हणतात, अनित्येतचा खरा अर्थ आहे, जे नित्य नाही़ जे शाश्वत नाही़ म्हणजे, हे जाणणे की जगात जितक्या वस्तू आहेत, सजीव अथवा निर्जीव, त्या स्थायी नाहीत, नित्य नाहीत, अर्थात सतत परिवर्तनशील आहेत़ भगवान बुद्ध यांनी ४५ वर्षे जो विपश्यना अभ्यास शिकविला त्याचे सार हेच आहे़ युवराज सिद्धार्थ गौतम यांनी सहा वर्षे अथक प्रयत्नकरून विपश्यना विद्या शोधून काढली़ ही विद्यात्यांनी स्वत:पुरती मर्यादित न ठेवता सर्वांना दिली़ ही विद्या देताना त्यांनी स्त्री, पुरूष, गरीब, श्रीमंत,असा कोणताही भेद केला नाही, असे विपश्यनाचार्य सयाजी उ. बा. खिन यांनी वेळोवेळी आपल्या प्रवचनात सांगितले आहे़