Next

औरंगाबादमध्ये कपाशीच्या नुकसान भरपाईसाठी शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 05:33 PM2017-11-24T17:33:15+5:302017-11-24T17:33:30+5:30

औरंगाबादमध्ये जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयात 5 ते 6 शेतक-यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. बोंड अळीने कापसाचे ...

औरंगाबादमध्ये जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयात 5 ते 6 शेतक-यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. बोंड अळीने कापसाचे नुकसान झाल्याने 1 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी शेतक-यांनी केली .

टॅग्स :शेतकरीFarmer