शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पूरग्रस्त शाळांना जिल्हा परिषद करणार मदत

By अविनाश साबापुरे | Updated: July 25, 2023 20:45 IST

वह्या, पुस्तक, दप्तर खरेदीसाठी देणार पैसे : पण इमारत नुकसानीचे काय?

यवतमाळ : ढगफुटीसदृश पावसामुळे जिल्ह्यात आतोनात नुकसान झाले. यात अनेक जिल्हा परिषदशाळांमध्ये पुराचे पाणी घुसले. अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद पंधराव्या वित्त आयोगातून मदत करणार आहे.

ही मदत देण्यासाठी पूरग्रस्त शाळांमधील माहिती सादर करण्याचे आदेश मंगळवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून संबंधित शाळेतील पटसंख्या, पुरामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या, नुकसानीचे स्वरूप आणि भरपाईसाठी लागणारी रक्कम असा अहवाल तातडीने मागविण्यात आला आहे. पुरामुळे अनेक शाळेतील विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके, दप्तर आदी वस्तू वाहून गेलेल्या आहेत. अनेक गावांमधील शाळा सुरक्षित असल्या तरी विद्यार्थ्यांची घरे नुकसानग्रस्त झाली आहे. अशा विद्यार्थ्यांना नवीन साहित्य खरेदी करता यावे, यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधी दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना साहित्य खरेदीसाठी जिल्हा परिषदेकडून मदत होणार असली तरी शाळा इमारतींच्या नुकसानीचा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यात पावसामुळे अनेक शाळांच्या भिंती खराब झाल्या, वाॅल कम्पाउंड पडले, नव्याने केलेली रंगरंगोटी खराब झाली. परंतु, या कामांच्या दुरुस्तीचा खर्च कुठून होणार, हा प्रश्न कायम आहे.२१ ठिकाणचा शालेय पोषण आहार भिजलाजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आलेले पोषण आहाराचे धान्य साठवून होते. परंतु, मुसळधार पावसादरम्यान या धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २१ शाळांमधील हा पोषण आहाराचा माल पूर्णत: भिजून खराब झाला आहे. आधीच हे धान्य येण्यासाठी मुख्याध्यापकांना वाट पाहावी लागते, तर आता भिजलेल्या धान्यामुळे विद्यार्थ्यांना आहार नेमका कसा द्यावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळSchoolशाळाzpजिल्हा परिषद