शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

९० दिवसात साकारला येळाबाराचा पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 10:37 PM

तालुक्यातील वाघाडी नदीवर येळाबारा येथे ब्रिटिशकालीन पूल होता. या पुलाची उंची कमी असल्याने ग्रामस्थांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पाऊस झाल्यानंतर नदीच्या पुराचे पाणी नेहमीच पुलावरून जात होते.

ठळक मुद्देग्रामस्थांना दिलासा : पहिल्या पावसातच पुलावरून वाहतूक सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यातील वाघाडी नदीवर येळाबारा येथे ब्रिटिशकालीन पूल होता. या पुलाची उंची कमी असल्याने ग्रामस्थांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पाऊस झाल्यानंतर नदीच्या पुराचे पाणी नेहमीच पुलावरून जात होते. ही अडचण ओळखून येथे अगदी ९० दिवसात उंच पूल बांधण्यात आला.या पुलाच्या लोकार्पणप्रसंगी पालकमंत्री मदन येरावार उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजित वेळेपेक्षा कमी कालावधीत घाटंजी व यवतमाळ तालुक्यातील ग्रामस्थांना पूल बांधून दिला. या पुलावर अडीच कोटी रुपये खर्च झाले. वेळेत काम करणारा कंत्राटदार संदीप नघाटे आणि उपअभियंता व शाखा अभियंता यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. ग्रामस्थांना या पुलामुळे दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ