शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीने त्रस्त शेतकऱ्यांनी ११ एकरातील उभ्या कपाशीवर सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 10:44 AM

Agriculture Yawatmal news कपाशी बोंडात कापसाऐवजी बोंडअळीच निघत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ११ एकरातील उभ्या कपाशी पिकांत गावातील जनावराचे खांडच सोडले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: बोगस बियाणे नंतर परतीच्या पावसांनी हातातील सोयाबीन पिके गेली. कपाशी पिकांना ही परतीच्या पावसाचा फटका बसला . आता शेतातील कपाशी बोंडात कापसा ऐवजी गुलाबी बोंडअळी निघत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे . शासन दरबारी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा न्याय कधी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील लोणी येथील शेतकरी अमोल सोळंके, नितीन सोळंके, निलेश सोळंके ह्या तिघां भावाची चौदा एकर शेतात अडीच एकर सोयाबीन तर ११ एकरात कपाशी पिकांची लागवड केली. बोगस बियाणे नंतर परतीच्या पावसानी अडीच एकरातील सोयाबीनचे कवडीचही उत्पादन झाले नाही, कपाशी पिकांवर आपले उत्पादन होईल या आशेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कपाशी बोंडात कापसाऐवजी बोंडअळीच निघत असल्याने संतप्त झालेल्या सोळके कुटंूबीय शेतकऱ्यांनी ११ एकरातील उभ्या कपाशी पिकांत गावातील जनावराचे खांडच सोडले. यामुळे यावर्षी या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होण्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

टॅग्स :agricultureशेती