शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

महावितरणच्या प्रतापाने हरभरा पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 22:22 IST

जिल्ह्यात दुष्काळ असताना शेतकरी स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मात्र तालुक्यातील ढाणकी व साखरा केंद्रावरून अनियमित वीज परवठा होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेकडो हेरटवरील हरभरा पाण्यात सापडला.

ठळक मुद्देढाणकी-साखरा : उपकेंद्रावरून वेळी-अवेळी वीज पुरवठा, शेतकऱ्यांचे गणित बिघडले

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : जिल्ह्यात दुष्काळ असताना शेतकरी स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. मात्र तालुक्यातील ढाणकी व साखरा केंद्रावरून अनियमित वीज परवठा होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेकडो हेरटवरील हरभरा पाण्यात सापडला.अस्मानी संकटासह जाणीवपूर्वक दिल्या जाणाऱ्या सुलतानी संकटामुळे श९तकरी त्रस्त आहे. यातून अन्नदात्याचे अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता बळावली आहे. ढाणकी, साखरा येथील वीज केंद्रावरून पुरवठा होणाऱ्या गावातील शेतकरी अडचणीत सापडले आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता पुरवठ्याचे वेळापत्रक बदलले जाते. यातून अवेळी आलेल्या विजेमुळे रात्रभर मोटरपंप सुरू राहिल्याने शेकडो हेक्टरवरील हरभरा पाण्याखाली गेला.या संदर्भात विचारणा करण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाºयाशी संपर्क साधला असता ढाणकी व साखरा येथील दोन्ही केंद्रांच्या जबाबदार अभियंत्यांनी उत्तर दिले नाही. त्यांनी मुजोरी कायम ठेवली. या दोन्ही केंद्रावरून सातत्याने शेतकऱ्यांना मानासिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. या परिसरात वीज कपात नियमांतर्गत शेतीसाठी केवळ ८ तास वीज पुरवठा केला जातो. मात्र हा पुरवठा कमी दाबाचा असतो. बहुतांश शेतकºयांनी या खंडित वीज समस्येमुळे मोटरपंपास आॅटो स्विच बसविले. मात्र कधीही वीज येत असल्याने संपूर्ण शेत पाण्याखाली जात आहे.आॅटो स्वीचमुळे शेतात साचले पाणीचातारी-मानकेश्वर फिडरवर सोमवार ते गुरुवार, शुक्रवार ते रविवार या काळात वेगवेगळ्या वेळी वुज पुरवठा होतो. मात्र वेळापत्रकाबाबत पूर्वसूचना न देताच अचानक बदल केला जातो. गुरुवार, ३ जानेवारीला १0.३0 पासून ते सकाळी ८.३0 वाजतापर्यंत तीन फेज वीज पुरवठा सुरू होता. निश्चित वेळापत्रकानुसार शेतकऱ्यांनी ओलिताचे नियोजन केले होते. मात्र महावितरणने अचानक केलेल्या वीज पुरवठ्याने आॅटो स्विचमुळे रात्रीच मोटरपंप सुरू झाले अन् शेतात सर्वत्र पाणीच पाणी पसरले. यामुळे अनेक शेतकºयांच्या हरबरा, गहु, ज्वारी, ऊस पिकात पाणी साचले. शिवाय लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. संबंधित लाईनमनलाही या बदलाची माहिती नव्हती. सहाय्यक अभियंता नाईक यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणagricultureशेती