शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बेंबळा, कुंभारकिन्हीचे पाणी अखेर नदीत सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 9:58 PM

जिल्ह्यातील पाणी टंचाई तीव्र होत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. त्यानुसार बेंबळा व कुंभारकिन्ही धरणातील पाणी नदीत सोडण्यात आले.

ठळक मुद्देम्हसनीला प्रतीक्षाच : टंचाई निवारणासाठी उपायांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पाणी टंचाई तीव्र होत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. त्यानुसार बेंबळा व कुंभारकिन्ही धरणातील पाणी नदीत सोडण्यात आले. मात्र म्हसनी व इतर प्रकल्पातील पाणी सोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी मंगळवारी तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले. यामुळे टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.बेंबळा प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. यामुळे या भागातील नागरिकांनी कॅनलमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार बेंबळा प्रकल्पातून एक दलघमी पाणीसाठा सोडण्यात आला. दारव्हा शहराकरिता कुंभारकिन्ही प्रकल्पातून ०.२० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. अडाण प्रकल्पातील २८ गावांनी मसनी धरणातील पाणी सोडण्याची मागणी केली होती. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील टंचाई नियंत्रण कक्षाचा अहवाल येणे बाकी आहे. यानंतर या गावातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे.प्रकल्पातील जलसाठ्यात घटउन्हाच्या दाहकतेने जल प्रकल्पातील साठ्यात आणखी घट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. पुढील काही दिवसांत ही स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Bembla Damबेंबळा धरण