शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

पांढरकवडा टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 11:31 PM

पांढरकवडा-केळापूर मार्गावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर पांढरकवडा-केळापूर रस्त्यावर असलेल्या टोल नाक्यावर ट्रकच्या रांगांमुळे दुचाकी व चारचाकी वाहन धारकाची चांगलीच गोची होत आहे.

ठळक मुद्देवाहनधारकांना मनस्ताप : व्यवस्थेत सुधारणा न केल्यास नाका बंद करण्याचा प्रहारचा ईशारा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पांढरकवडा-केळापूर मार्गावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर पांढरकवडा-केळापूर रस्त्यावर असलेल्या टोल नाक्यावर ट्रकच्या रांगांमुळे दुचाकी व चारचाकी वाहन धारकाची चांगलीच गोची होत आहे. यासंदर्भात ग्राहक प्रहार संघटनेने पांढरकवडा पोलिसांकडे तक्रार केली आहे.हैदराबादकडे जाताना पांढरकवडा येथून केवळ दोन किलोमिटर अंतरावर टोल नाका असून येथे वाहनाचा वेग कमी होण्यासाठी रस्ता खोदून ठेवला आहे. त्यातच चारही रस्त्यावर टोल वसुलीसाठी मशीन बसविल्या असून ३० ते ४० युवक तैनात असतात. त्यामुळे दुचाकी वाहन चालकाला विनाकारण अडकून पडावे लागते. याबाबत ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर यांनी टोलच्या व्यवस्थापकाला ही बाब लक्षात आणून दिली. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने नावलेकर यांनी थेट याविषयात पांढरकवडा पोलीस ठाण्याचे निरीक्ष शिवाजी बचाटे यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी स्वत: पाहणी करून टोल नाक्याच्या व्यवस्थापाला समज दिली. परंतु सुधारणा झाली नाही. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विलास पवार यांच्याकडे तक्रार केली. त्यांना टोल नाक्याच्या व्यवस्थापकाला प्रहारच्या कार्यालयात बोलावून चांगलीच कान उघाडणी केली.यावेळी व्यवस्थापकाशी करण्यात आलेल्या चर्चेदरम्यान, रस्ता दुरुस्त करून कार, दुचाकी वाहनांसाठी वेगळा रस्ता राहील, तसे फलक लावण्यात येईल, कोणत्या वाहनासाठी किती टोल लागेल, यासंदर्भात फलक लावण्यात येईल तसेच स्थानिक बेरोजगारांना रोजगार देऊ असे आश्वासन व्यवस्थापकाने दिले. जर या आश्वासनाची पूर्तता झाली नाही, तर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करून टोल नाका बंद करू, असा इशारा प्रहार जनशक्ती पार्टीचे विलास पवार व प्रसाद नावलेकर यांनी दिला आहे.यापूर्वीदेखील या टोल नाक्याबाबत वाहनधारकांच्या अनेक तक्रारी होत्या. या ठिकाणी अनेकदा टोल कर्मचारी वाहन धारकांसोबत वादही घालतात. हा प्रकार थांबविण्याची मागणी आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी