शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

मारेगावात आदिवासी एकता परिषदेचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:29 IST

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतर ही आदिवासी समाज दारिद्र्यात असून मागास म्हणून जगत आहे. आजही हा समाज रोजगार, निवारा, शिक्षण, रस्ते, ...

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतर ही आदिवासी समाज दारिद्र्यात असून मागास म्हणून जगत आहे. आजही हा समाज रोजगार, निवारा, शिक्षण, रस्ते, पाणी, वीज, इंटरनेट सेवा, आरोग्य या मूलभूत गरजांपासून दूर आहे. विकासाच्या नावावर आदिवासींना जल, जंगल, जमिनीपासून बेदखल करणे, धरण, अभयारण्य, महामार्ग सैनिकी छावण्या उभारून आदिवासींना त्यांच्याच क्षेत्रातून बेदखल करणे, वन्यप्राण्यांच्या शिकार प्रकरणी आदिवासी समाजावर खोटे गुन्हे दाखल करणे, याबाबत अन्याय केला जात आहे. यासाठी संविधानिक हक्क अधिकारासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने देशव्यापी श्रृंखलाबद्ध आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून तालुकास्तरावर एक दिवशीय धरणे आंदोलन करून तहसीलदारामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले आहे. या धरणे आंदोलनात हुसेन ठोंबरे, राहुल आत्राम, सुरेश मेश्राम, तुळशीराम कुमरे, सुमित गेडाम, रशीद टेकाम, रूपेश आत्राम, चंद्रशेखर आत्राम, प्रभाकर आत्राम, नामदेव आत्राम, तुळशीराम आत्राम, बळीराम आत्राम, अमृत मेश्राम, संतोष नागभीडकर यांच्यासह अनेक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.