शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कोणाच्या जाण्या-येण्याने पक्ष संपत नसतो - खासदार अरविंद सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 11:26 IST

दिग्रस येथे शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा

दिग्रस (यवतमाळ) : कोणाच्या जाण्या-येण्याने पक्ष संपत नसतो. उभा महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. आपणही आपसातील मतभेद विसरून खंबीरपणे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा आणि आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकवा, असे आवाहन खासदार अरविंद सावंत यांनी केले. दिग्रस येथे आयोजित शिवसेनाउद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी सावंत पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते आले आणि गेले. परंतु, उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री झाला नाही. त्यांनी ज्या दिवशी राजीनामा दिला, त्याच दिवशी शासकीय बंगलासुद्धा खाली केला. त्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्र रडला होता. अत्यंत संयमी व शांत स्वभावाच्या नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. एवढेच नव्हे तर शिवसेना फोडण्याचे पाप त्यांनी केले.

यवतमाळ-वाशिम मतदार संघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा दिग्रस येथे आयोजित करण्यात आला होता. माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय देशमुख यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, वाशिमचे संपर्कप्रमुख दिलीप जाधव, राजूसिंग नाईक, माजी आमदार विश्वास नांदेकर, अनिल राठोड, नीलेश पेंढारकर, वाशिम जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सुरेश मापारी, युवा सेनेचे विदर्भाचे सचिव सागर देशमुख, निवृत्त न्यायाधीश किशोर राठोड, जिल्हाप्रमुख संतोष ढवळे, जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सेवानिवृत्त न्यायाधीश प्रकाश राठोड यांनी केले. यावेळी अनिल राठोड, प्रवीण शिंदे आदींची भाषणे झाली.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाArvind Sawantअरविंद सावंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे