शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

दारव्हा येथे गरजूंना शिवभोजन थाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:38 AM

गतवर्षी कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. सर्व कामकाज बंद पडल्याने मजूर तसेच गरिबांच्या ...

गतवर्षी कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. सर्व कामकाज बंद पडल्याने मजूर तसेच गरिबांच्या जेवणाचे वांदे झाले होते. त्यामुळे गरजूंची भोजनाची व्यवस्था करण्याकरिता राज्य शासनाने शिवभोजन थाळी योजना सुरू केली होती. रूग्ण संख्येत घट झाल्यानंतर योजना बंद पडली. परंतु सध्या रूग्ण वाढल्यामुळे पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले. तसेच जमावबंदी संचारबंदी लागू करण्यात आली.

संचारबंदीचा छोट्या व्यवसायासह काही कामकाजावर परिणाम झाला. याचा विचार करता पुन्हा शिवभोजन थाळीचा लाभ दिला जात आहे. शहरातील शिवभोजन केंद्रावर दररोज दीडशे ते दोनशे गरजू नागरिक मोफत थाळीचा लाभ घेत आहे. पार्सल सुविधाही उपलब्ध असल्याचे केंद्राचे संचालक प्रेमसिंग चव्हाण यांनी सांगितले. गरजूंकरिता चांगली सुविधा निर्माण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.