शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्हा परिषदेला विद्यार्थिनीच्या सुरक्षेचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:06 IST

विद्यार्थिनींची सुरक्षितता लक्षात घेता प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्याचा शासन आदेश जिल्हा परिषदेने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र आता पंचायतराज समितीचा दट्ट्या येताच वर्षभरानंतर शिक्षण विभागाला तक्रारपेट्यांची आठवण झाली आहे. पीआरसी धडकण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत शाळांमध्ये तक्रार पेटी बसवून घेण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देपंचायतराज समितीच्या दौऱ्याचा धसका : शाळांमध्ये अचानक तक्रारपेट्या दिसू लागल्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विद्यार्थिनींची सुरक्षितता लक्षात घेता प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्याचा शासन आदेश जिल्हा परिषदेने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र आता पंचायतराज समितीचा दट्ट्या येताच वर्षभरानंतर शिक्षण विभागाला तक्रारपेट्यांची आठवण झाली आहे. पीआरसी धडकण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत शाळांमध्ये तक्रार पेटी बसवून घेण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.गेल्या वर्षी मे महिन्यातच शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला याबाबत आदेश दिला होता. जिल्ह्यातील सर्वच व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्येही मुलींसाठी तक्रारपेटी बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने गेले वर्षभर या आदेशावरील धूळ झटकली नाही. तक्रारपेटीचा विषय किरकोळ मानून केराच्या टोपलीत टाकण्यात आला.आता २९ आॅगस्टपासून तीन दिवस पंचायतराज समिती जिल्हा परिषदेची झाडाझडती घेणार आहे. यात सर्वाधिक कर्मचारी असलेला शिक्षण विभागच प्रामुख्याने पीआरसीच्या अजेंड्यावर राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही शाळांनाही समिती प्रत्यक्ष भेटी देणार असल्याचे कळते. यात तक्रार पेटीबाबतचे दुर्लक्ष पीआरसीच्या नजरेत येण्याची दाट भीती आहे. म्हणूनच शिक्षणाधिकाºयांनी सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापकांना तातडीने तक्रार पेट्या बसवून घेण्याचे आदेश दिलेआहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदStudentविद्यार्थी