शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

मेगा भरतीवरील स्थगिती उठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:43 IST

राज्यात ७२ हजार जागांच्या भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यादृष्टीने बेरोजगार तयारीला लागले. मात्र ५ आॅगस्ट रोजी या भरतीवर स्थगिती आणण्यात आली. ही स्थगिती तत्काळ उठवावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देस्वप्नांना हरताळ : स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात ७२ हजार जागांच्या भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यादृष्टीने बेरोजगार तयारीला लागले. मात्र ५ आॅगस्ट रोजी या भरतीवर स्थगिती आणण्यात आली. ही स्थगिती तत्काळ उठवावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.मागील काही वर्षात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला हरताय फासला जात आहे. २०१० पासून शिक्षक भरती, २०१२ पासून जलसंपदा भरती, २०१५ पासून जिल्हा परिषद आणि २०१६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर विभागाची भरती प्रक्रिया थांबली आहे. काही दिवसांपूर्वी ७२ हजार जागांची मेगा भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यालाही स्थगिती देण्यात आली. ही भरती प्रक्रिया सुरु करावी, असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. समन्वय समितीचे आशिष रिंगोले, रोहन मस्के, गौरव शिरसागर, ऋषेश बोरूले, कैलास उलमाले, प्रशांत मोटघरे, प्रतीक भगत, युवराज आडे, गोपाल मनोहरे, माणिक टेकाम, संदीप ढाकुलकर आदींनी निवेदन दिले.महापरीक्षा पोर्टल रद्द कराकर्मचारी भरतीसाठी महाराष्ट्र शासनाने महापरीक्षा पोर्टल सुरू केले आहे. याद्वारे घेतल्या जाणाºया परीक्षांमध्ये प्रचंड अव्यवस्था, गलथानपणा आणि अपारदर्शकता आहे. यामुळे राज्यातील लाखो तरुणांचे भविष्य अंधारात लोटले जात आहे. सदर पोर्टल रद्द करून सर्व विभागाच्या परीक्षा आॅफ लाईन पद्धतीने एकाच दिवशी घेण्यात याव्या. आतापर्यंत घेतलेल्या सर्व परीक्षा रद्द करून नव्याने पारदर्शकपणे घेण्यात याव्या, असे निवेदन स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.