शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मेगा भरतीवरील स्थगिती उठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:43 IST

राज्यात ७२ हजार जागांच्या भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यादृष्टीने बेरोजगार तयारीला लागले. मात्र ५ आॅगस्ट रोजी या भरतीवर स्थगिती आणण्यात आली. ही स्थगिती तत्काळ उठवावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देस्वप्नांना हरताळ : स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात ७२ हजार जागांच्या भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यादृष्टीने बेरोजगार तयारीला लागले. मात्र ५ आॅगस्ट रोजी या भरतीवर स्थगिती आणण्यात आली. ही स्थगिती तत्काळ उठवावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.मागील काही वर्षात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला हरताय फासला जात आहे. २०१० पासून शिक्षक भरती, २०१२ पासून जलसंपदा भरती, २०१५ पासून जिल्हा परिषद आणि २०१६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर विभागाची भरती प्रक्रिया थांबली आहे. काही दिवसांपूर्वी ७२ हजार जागांची मेगा भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यालाही स्थगिती देण्यात आली. ही भरती प्रक्रिया सुरु करावी, असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे. समन्वय समितीचे आशिष रिंगोले, रोहन मस्के, गौरव शिरसागर, ऋषेश बोरूले, कैलास उलमाले, प्रशांत मोटघरे, प्रतीक भगत, युवराज आडे, गोपाल मनोहरे, माणिक टेकाम, संदीप ढाकुलकर आदींनी निवेदन दिले.महापरीक्षा पोर्टल रद्द कराकर्मचारी भरतीसाठी महाराष्ट्र शासनाने महापरीक्षा पोर्टल सुरू केले आहे. याद्वारे घेतल्या जाणाºया परीक्षांमध्ये प्रचंड अव्यवस्था, गलथानपणा आणि अपारदर्शकता आहे. यामुळे राज्यातील लाखो तरुणांचे भविष्य अंधारात लोटले जात आहे. सदर पोर्टल रद्द करून सर्व विभागाच्या परीक्षा आॅफ लाईन पद्धतीने एकाच दिवशी घेण्यात याव्या. आतापर्यंत घेतलेल्या सर्व परीक्षा रद्द करून नव्याने पारदर्शकपणे घेण्यात याव्या, असे निवेदन स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.