शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

दारव्हा तालुक्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:58 IST

जुलै महिना उजाडताच खंड पडलेल्या पावसाचे दारव्हा तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असून दमदार पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. पाण्याची पातळी वाढल्याने अडाण धरणासह नदी, नाल्यांच्या जलसाठ्यात भर पडली.

ठळक मुद्देशेतकरी सुखावला : ४६८ मिमीची नोंद, अडाणमध्ये ५० टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : जुलै महिना उजाडताच खंड पडलेल्या पावसाचे दारव्हा तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असून दमदार पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. पाण्याची पातळी वाढल्याने अडाण धरणासह नदी, नाल्यांच्या जलसाठ्यात भर पडली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.बुधवारपर्यंत एकूण ४६८.३७ मिमी पावसाची नोंद झाली. मोठ्या प्रमाणातील पावसामुळे तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या अडाण धरणात ५० टक्के जलसाठा झाला. त्याचबरोबर इतरही प्रकल्प व नदी, नाले, विहिरीमधील पाणीपातळी वाढली आहे. यावर्षी जून महिन्यात तालुक्यात पावसाचे आगमन झाले परंतु समाधानकारक बरसल्यानंतर मोठा खंड पडला. जुलै उजाडताच मात्र चांगला पाऊस पडला. ६ जुलैपासुन सारखा पाऊस सुरू आहे. ६ जुलैला २२ मिमी, ७ ला १० मिमी, १० ला ४४ मिमी तर ११ जुलैला ४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यात पाण्याची पातळी वाढली आहे. मागील वर्षी या वेळेपर्यंत २४२ मिमी पाऊस पडला होता. या तुलनेत यावर्षी आतापर्यंत दुप्पट पाऊस झाला आहे. महत्वपूर्ण समजल्या जाणाºया म्हसणी येथील अडाण धरणात ५० टक्के जलसाठा झाला आहे. यासोबतच गोखी, अंतरगाव, कुंभारकिन्ही प्रकल्पातही पातळी वाढली आहे. गेल्या डिसेंबरपासून कोरडी पडलेली अडाण नदीसह नाले वाहायला लागले. टंचाईग्रस्त गावांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यात लागवडीखाली एकूण ६३ हजार हेक्टर क्षेत्र असून यावर्षी सोयाबीन व कापूस या पारंपरिक पिकाखाली मोठ क्षेत्र आहे. समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील पीक परिस्थिती चांगली आहे मात्र सततच्या चिरी-चीरी पावसामुळे मात्र शेतीच्या कामात संथ गती अली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस