शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा तालुक्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 21:58 IST

जुलै महिना उजाडताच खंड पडलेल्या पावसाचे दारव्हा तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असून दमदार पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. पाण्याची पातळी वाढल्याने अडाण धरणासह नदी, नाल्यांच्या जलसाठ्यात भर पडली.

ठळक मुद्देशेतकरी सुखावला : ४६८ मिमीची नोंद, अडाणमध्ये ५० टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : जुलै महिना उजाडताच खंड पडलेल्या पावसाचे दारव्हा तालुक्यात जोरदार पुनरागमन झाले असून दमदार पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. पाण्याची पातळी वाढल्याने अडाण धरणासह नदी, नाल्यांच्या जलसाठ्यात भर पडली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.बुधवारपर्यंत एकूण ४६८.३७ मिमी पावसाची नोंद झाली. मोठ्या प्रमाणातील पावसामुळे तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या अडाण धरणात ५० टक्के जलसाठा झाला. त्याचबरोबर इतरही प्रकल्प व नदी, नाले, विहिरीमधील पाणीपातळी वाढली आहे. यावर्षी जून महिन्यात तालुक्यात पावसाचे आगमन झाले परंतु समाधानकारक बरसल्यानंतर मोठा खंड पडला. जुलै उजाडताच मात्र चांगला पाऊस पडला. ६ जुलैपासुन सारखा पाऊस सुरू आहे. ६ जुलैला २२ मिमी, ७ ला १० मिमी, १० ला ४४ मिमी तर ११ जुलैला ४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यात पाण्याची पातळी वाढली आहे. मागील वर्षी या वेळेपर्यंत २४२ मिमी पाऊस पडला होता. या तुलनेत यावर्षी आतापर्यंत दुप्पट पाऊस झाला आहे. महत्वपूर्ण समजल्या जाणाºया म्हसणी येथील अडाण धरणात ५० टक्के जलसाठा झाला आहे. यासोबतच गोखी, अंतरगाव, कुंभारकिन्ही प्रकल्पातही पातळी वाढली आहे. गेल्या डिसेंबरपासून कोरडी पडलेली अडाण नदीसह नाले वाहायला लागले. टंचाईग्रस्त गावांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यात लागवडीखाली एकूण ६३ हजार हेक्टर क्षेत्र असून यावर्षी सोयाबीन व कापूस या पारंपरिक पिकाखाली मोठ क्षेत्र आहे. समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील पीक परिस्थिती चांगली आहे मात्र सततच्या चिरी-चीरी पावसामुळे मात्र शेतीच्या कामात संथ गती अली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस