शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रस्ता चौपदरीकरणात गरीब बेघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 9:28 PM

नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक गरीब बेघर झाले आहे. या गरिबांचे घर पाडण्यात आले. मात्र त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झपाट्याने सुरू आहे.

ठळक मुद्देघराचा मोबदला नाही : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक गरीब बेघर झाले आहे. या गरिबांचे घर पाडण्यात आले. मात्र त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही.नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झपाट्याने सुरू आहे. त्यासाठी तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन संपादित केली. यापैकी बहुतांश जमीन मालकांना मोबदला दिला. मात्र गावांमधून गेलेल्या महामार्गामुळे अनेक गरीब बेघर झाले. त्यांचे घर चौपदरीकरणासाठी पाडण्यात आले. घरांची मोजणीही झाली. मात्र अद्याप अनेकांना मोबदला मिळाला नाही.लोणबेहळ परिसरातील जमीन मालकांना मोबदला मिळाला. मात्र याच परिसरातील गरिबांना घरे पाडूनही मोबदला दिला गेला नाही. अनेक गरीब घर पाडल्यामुळे उघड्यावर आले आहे. घरातील वृद्ध व चिमुकले संकटात सापडले. त्यांना कर्णकर्कश हॉर्न व प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. धुळीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक कुटुंब रस्त्याच्या कडेला दिवस काढत आहे. मोबदला मिळाल्याशिवाय त्यांना दुसरे घर बांधणे अशक्य झाले आहे.महामार्ग उठला जीवावरमहामार्गासाठी गरिबांची घरे पाडून जागा संपादित केली. त्यामुळे हा महामार्ग आमच्या जीवावर उठल्याची प्रतिक्रिया लोणबेहळच्या अनुसया पुरके यांनी व्यक्त केली. घराचे सर्वेक्षण झाले. मात्र काहींनी अद्याप घराचा ताबा सोडला नाही. रस्त्याचा आम्हाला खूप त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग