शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

घाटंजी तालुक्यात पैनगंगेचे पात्र कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 11:57 PM

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेचे पात्र यावर्षी अपुºया पावसाने कोरडे पडले आहे.

ठळक मुद्देवन्यजीवांची भटकंती : मोटारपंपाने शेतीसाठी पाण्याचा उपसा

आॅनलाईन लोकमतघाटंजी : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेचे पात्र यावर्षी अपुºया पावसाने कोरडे पडले आहे. नाही म्हणता ताडसावळी गावाजवळ नदीच्या पात्रात क्वचितच ठिकाणी पाण्याचे डबके दिसतात. पण त्या डबक्यातून काही लोक मोटारपंप लाऊन शेतीसाठी पाण्याचा उपसा करीत आहे. त्यामुळे काही दिवसातच तेही डबके कोरडे पडणार आहे. गुरे तसेच वन्य प्राण्यांचे पाण्यापासून हाल होणार आहे. पाण्यासाठी वन्यप्राणी मानव वस्तीत शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने वेळीच दखल घेऊन नदीवरील मोटारपंप त्वरित बंद करावे आणि मुक्या प्राण्यांसाठी पाणीसाठा वाचवून ठेवावा, अशी मागणी ताडसावळीचे माजी सरपंच जयंत चिल्लावार यांनी केली आहे.परिसरातील नाल्यांना थेंबभरही पाणी नाही. रानावनातून गावाकडे निघालेल्या जनावरांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. गावात कुठेही हौद नाही किंवा इतर पाण्याची सोय नाही. त्यामुळे पशुधनपालकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.