शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

महागाव येथे प्रहार जनशक्तीचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 10:27 PM

विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील तहसीलसमोर प्रहार जनशक्तीने साखळी उपोषण सुरू केले. चार दिवसानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने बुधवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील तहसीलसमोर प्रहार जनशक्तीने साखळी उपोषण सुरू केले. चार दिवसानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने बुधवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.सामान्यांच्या मागण्या घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाने संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण सुरू केले आहे. साखळी उपोषणाचा अल्टिमेट संपल्यानंतर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू झाले. आॅनलाइन बायोमेट्रिक प्रणालीमुळे वंचित असलेल्यांना आॅफलाईन पद्धतीने धान्य द्यावे, नवीन केशरी कार्डधारकांना स्वस्त धान्याचा लाभ द्यावा, नगरपंचायतीमार्फत सुरू असलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करावी, कामाचे देयक अदा करू नये, पोलीस वसाहतीसाठी सहा कोटींचा निधी मंजूर झाला असून वास्तू व वसाहत बांधकाम तत्काळ सुरू करावे, आदी मागण्या करण्यात आल्या.उपजिल्हा प्रमुख अमोल आवटे, पंजाबराव पाटील हिवरेकर, पवन धरणकर, सागर डोंगरे, शिखर माहुरे, विलास वळसे, सुनील आखरे, अक्षय भालेराव या आंदोलनात सहभागी आहे. मात्र अद्याप लोकप्रतिनिधी व सीओंनी उपोषणाला भेट दिली नाही.