संपूर्ण महाराष्ट्रात भक्त मंडळी असलेल्या आजंती खाकी येथील मलकोजी महाराजांच्या यात्रेला पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. यावर्षीच्या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. ...
बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने अधिवेशनात घोषित केलेली मदत मिळणारच नाही, अशा प्रकारचा फसवा जीआर शुक्रवारी निर्गमित करण्यात आला. ...
वादळ व गारपीटीने तलुक्यातील रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाने तहसीलदारांकडे केली आहे. ...
ऑनलाईन लोकमतवणी : येथील सुशगंगा पॉलीटेक्नीकमध्ये बेलदार समाजाची राज्यस्तरीय गोलमेज परिषद पार पडली.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिनानाथ वाघमारे, सुशगंगाचे संचालक प्रदीप बोनगीरवार, बेलदार समाज संस्थेचे अध्यक्ष बाजीराव बुग्गेवार उपस्थित होते. ...
शासन कमी पटाच्या शाळा बंद करत आहे. परंतु, यात गोरगरिबांच्या मुलांचेच नुकसान होणार आहे. जिल्ह्यातील पारधी बेडे, तांडे, वाडी, पोड यांना शाळामुक्त करण्याचा शासनाचा डाव आहे का, ...
घरातील कर्ती माणसं वृद्ध झाली की त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणारी अनेक पोरं समाजात वावरताना दिसतात. या वृद्धांना घरापासून लांब ठेवले जाते. तेथे अगदी परक्याप्रमाणे ते जीवन जगतात. ...