रास्ता रोको : राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्पआॅनलाईन लोकमतपाटणबोरी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह पाटणबोरी येथील मुख्य रस्त्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने सोमवारी पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी ...
लाथ मारीन तिथं पाणी काढीन... ही यवतमाळच्या माणसाची प्रवृत्ती. पण त्याच माणसांच्या घरात सध्या बादलीभर पाणी नाही. आटलेल्या धरणांचे चित्र सध्या कृश माणसाच्या खोबणीत रुतलेल्या खोल शुष्क डोळ्यांसारखे दिसतेय. ...
कॉप्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोठारीच्या आदर्श विद्यालय या परीक्षा केंद्रावर सोमवारी दहावीचा हिंदीचा पेपर कडक बंदोबस्तात झाला. शिक्षण विभागासह पोलीस येथे तळ ठोकून असल्याने कुणीही कॉप्या पुरविण्यासाठी इकडे फिरकले नाही. ...
‘गरजेपोटी जन्मे युक्ती, प्रसंग आणिता वाढे शक्ती, प्रयत्न पेरता फळे येती, आवडी एैसे’ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत म्हटल्याप्रमाणे गरज ही मानवाला धडपड करायला लावते. त्यातून जिद्द निर्माण होऊन नवनिर्माण घडू शकते. ...
परीक्षा तोंडावर येऊनही शिक्षण शुल्क न मिळाल्याने समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी बोलून शुल्क मिळवून द्यावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. ...
वंचित, उपेक्षित घटकांतील मुलांसाठी पदरमोड करून सुरू असलेल्या ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेसाठी यवतमाळकर सरसावले आहेत. चक्क दहा लाख रुपयांची वर्गणी गोळा करून येथे विद्यार्थ्यांसाठी पाच हॉलचे वसतिगृह बांधण्यात आले. नुकताच या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडल ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. सचिन अरुणराव अस्वार यांना व्हीआयटी युनिव्हर्सिटी वेल्लोर कॅम्पस (तामिळनाडू) ने केमेस्ट्री विषयात आचार्य पदवी जाहीर केली आहे. ...
बाल साहित्य संमेलन हे बालकांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. या संमेलनातून भविष्यात नक्कीच प्रतिभावंत साहित्यिक घडतील. बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता बाल साहित्य संमेलनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राजुदास जाधव यांनी केले. ...
ऊस क्षेत्र वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना समृद्धीचे स्वप्न दाखवित नॅचरल शुगर कारखान्याने शेतकऱ्यांना ठिबक सिंचनसाठी कर्ज दिले. दोन वर्षात कर्ज कपातीची बोली करण्यात आली. ...