निसर्गाची कृपा आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीने समृद्ध झालेले गाव म्हणजे तालुक्यातील रोहडा. मात्र शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय मागासलेले परंतु शासनाच्या ‘महाराष्ट्र व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन’..... ...
शहरात पाणीप्रश्न गंभीर झाला असून १५ दिवसानंतरही नळाला पाणी येत नसल्याने महिला संतापल्या आहे. गुरुवारी नारिंगेनगरातील महिलांनी प्राधिकरणावर धडक देऊन ..... ...
विविध पथकांची स्थापना करून शिक्षण विभाग संपूर्ण जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा सुरू असल्याचा दावा करीत आहे. मात्र महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट झाला आहे. ...
परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस घरीच साठवून ठेवला. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. यावर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा धास्तावला आहे. ...
शासनाकडून होत असलेल्या अन्यायकारक कारवाईविरोधात लढण्यासाठी रेती कंत्राटदार व वाहतुकदार एकत्र आले आहे. यादृष्टीने येथे सभा घेण्यात आली. यामध्ये संघटनेची स्थापना करून कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. ...
टीबी हॉस्पिटल आणि शहरातील रस्त्यांच्या हस्तांतरणावर अर्थसंकल्पीय बैठकीत खुद्द नगराध्यक्षांनीच आक्षेप नोंदविला. कुठल्याही ठरावाला मंजुरी देण्यापूर्वी नगराध्यक्ष आणि स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक असते. ...