वंचित, उपेक्षित घटकांतील मुलांसाठी पदरमोड करून सुरू असलेल्या ‘प्रश्नचिन्ह’ आश्रमशाळेसाठी यवतमाळकर सरसावले आहेत. चक्क दहा लाख रुपयांची वर्गणी गोळा करून येथे विद्यार्थ्यांसाठी पाच हॉलचे वसतिगृह बांधण्यात आले. नुकताच या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा पार पडल ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. सचिन अरुणराव अस्वार यांना व्हीआयटी युनिव्हर्सिटी वेल्लोर कॅम्पस (तामिळनाडू) ने केमेस्ट्री विषयात आचार्य पदवी जाहीर केली आहे. ...
बाल साहित्य संमेलन हे बालकांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. या संमेलनातून भविष्यात नक्कीच प्रतिभावंत साहित्यिक घडतील. बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता बाल साहित्य संमेलनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राजुदास जाधव यांनी केले. ...
ऊस क्षेत्र वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना समृद्धीचे स्वप्न दाखवित नॅचरल शुगर कारखान्याने शेतकऱ्यांना ठिबक सिंचनसाठी कर्ज दिले. दोन वर्षात कर्ज कपातीची बोली करण्यात आली. ...
गरिबीत गुणवत्ता जन्म घेते. माणूस प्रयत्न करू लागला तर संकटे संधी बनतात. पांढरकवडा तालुक्याच्या आदिवासीबहुल गावातील नरेंद्र पोयाम नावापुढे आज ‘आयएएस’ ही पदवी लागली...... ...
शिक्षक प्रशिक्षणाच्या नावाखाली शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा केला जात आहे. प्रशिक्षणार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा न करताच अवाढव्य खर्च दाखविण्यात येत आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या जयंती निमित्त शिवजयंती उत्सव समितीद्वारा रविवार ४ मार्च रोजी शिवछत्रपती दौड स्पर्धा घेण्यात आली. ...
एक महिन्यापूर्वी वाळवंट झालेल्या निर्गुडा नदीत राजूर खाणीचे पाणी सोडण्यात आल्यानंतर होळीचा सण लक्षात घेऊन नवरगाव धरणातूनही निर्गुडेत पाणी सोडण्यात आले. ...