तालुक्यातील दाभडी हे गाव २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीतील ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाने देशभर गाजले. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासाठी चहा बनविणाऱ्या अमोल रामभाऊ दिवाने ...... ...
‘साहेब, घाम गाळून कमी पाण्यात भाजीपाला पिकविला. मार्केटमध्ये विकायला नेले तर फुलकोबीचा २० किलोचा कट्टा ३० रुपयाला. टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला ५० रुपये मिळतात. ...
‘एसटी’ कामगारांचा वेतन करार संपण्यास ३१ मार्चला दोन वर्षे पूर्ण होत आहे. वेतनवाढीसाठी कामगार संघटना आणि महामंडळ यांच्यात चर्चेची गुऱ्हाळं सुरू आहेत. यात कामगारवर्ग भरडला जात आहे. आता या कामगारांच्या भल्यासाठी आमदारांनी एकजूट केली आहे. ...
‘साहेब, घाम गाळून कमी पाण्यात भाजीपाला पिकविला. मार्केटमध्ये विकायला नेला तर फुलकोबीचा २० किलोचा कट्टा ३० रुपयाला तर टोमॅटोच्या २० किलोच्या कॅरेटला ५० रुपये मिळतात. शेतापासून मार्केटपर्यंत भाजीपाला नेण्याचा खर्चही निघत नाही. ...
जिल्ह्यातील ५० पैशापेक्षा कमी आणेवारी असलेल्या दोन हजार ४९ गावांमध्ये दुष्काळी उपाययोजनांच्या नावाखाली केवळ कोरडी फुंकर मारली आहे. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन, कृषीपंपांची वीज न कापण्याचे आदेश, शेतसारा माफ अशा नेहमीच्याच उपाययोजनांचा समावेश आ ...
जिल्हा परिषदेचे २९ कोटी ७९ लाख खर्चांचे आणि ९९ हजार रूपये शिलकीचे अंदाजपत्रक सोमवारी विशेष सभेत पारीत करण्यात आले. या सभेत सदस्यांनी काही योजनांसाठी निधी वाढवून देण्याची जोरदार मागणी केली. ...
आॅनलाईन लोकमतयवतमाळ : शेतकऱ्यांना बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल विकावा लागत आहे. यावर्षी तुरीचे पीक हाच एकमेव स्त्रोत शेतकºयांपुढे होता. तुरीला बाजारभाव अतिशय कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेतील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर विक ...