लोकमत सखी मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा संस्थापक अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्वरांजली’ कार्यक्रमाचे आयोजन ..... ...
शेतपिकावर आलेल्या विविध संकटांमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र मंदावले असून त्याचाच फायदा घेत वणी उपविभागातील ग्रामीण भागात राजस्थानी सावकारांनी आपले जाळे विणले आहे. ...
जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस ग्राहक असतो. मात्र हा ग्राहक हवा त्या प्रमाणात जागृत नसून ग्राहक जागृत होणे आज काळाची गरज असल्याचे मत तहसीलदार किशोर बागडे यांनी व्यक्त केले. ...
जलयुक्तशिवारच्या कोट्यवधी रुपयांच्या कामातील मुख्य अडथळा यंत्रणेतील काम करणारा विभागच झाला आहे. ई टेंडरिंग होऊनही अनेक ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही. ...
खुल्या बाजारात तुरीचे भाव घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी आपली तूर हमीकेंद्राकडे नेली. या ठिकाणी तूर खरेदी झाल्यानंतर महिना लोटला तरी चुकारे मिळाले नाही. ...
गत २० वर्षात शेती आणि शेतकऱ्यांसमोर असंख्य प्रश्न उभे ठाकले आहे. या प्रश्नातून मार्ग काढीत शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जात आहे. यासोबतच नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन ...
सिग्नल सुटल्यानंतर झालेल्या गोंधळात भरधाव ट्रकने दुचाकीला अक्षरश: चिरडल्याने वयोवृद्ध सासरे जागीच ठार, तर सुनेची मृत्यूशी झुंज सुरू आहे. हा अपघात अत्यंत वर्दळीच्या यवतमाळ बसस्थानक चौकात शनिवारी दुपारी ३.१५ वाजता घडला. ...