‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या म्हणीचा अनुभव व्याकूळ यवतमाळकर सध्या घेत आहेत. भीषण पाणीटंचाईची चाहूल पावसाळ्यातच लागली असताना कोणत्याच उपाययोजना झाल्या नाही. ...
शेतकऱ्यांनी शासकीय हमी केंद्रात विकलेल्या तुरीचे तब्बल ३४ कोटींचे चुकारे अद्याप त्यांना मिळाले नाही. रविवारी गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होत असताना जिल्ह्यातील शेतकरी पैशासाठी भटकत आहे. ...
माणसांच्या गर्दीने फुगलेल्या शहरांमध्ये माणुसकी कमी होत चालली आहे. ‘मेट्रो सिटी’ म्हणून मिरवणाऱ्या शहरात तर अपघातातील जखमीला हात लावयलाही कुणी तयार होत नाही. ...
शेतजमीन नावे करून देण्यासाठी झालेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, तसेच जमिनीचे हक्क मिळावे, या मागणीसाठी डोंगरखर्डाच्या पाच शेतकऱ्यांनी येथील तिरंगा चौकात पाल टाकून उपोषण सुरू केले आहे. ...