धामणगाव आणि आर्णी मार्गाचे चौपदरीकरण, अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम शहरात धडाक्यात सुरू आहे. गत तीन-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या विकास कामांच्या गोंधळाने यवतमाळकर प्रचंड त्रस्त झाले आहे. ...
तुटपुंज्या वेतनामुळे आर्थिक कोंडी होण्यासोबतच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. एसटीचे शासनात विलिनीकरण झाल्यास यातून मुक्तता होऊ शकते. हीच मागणी घेऊन ‘संघर्ष’ ग्रुपने लढा तीव्र केला आहे. ...
ऑनलाईन लोकमतकळंब : भविष्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. गावकऱ्यांच्या मनसंवर्धनानंतरच प्रभावी जलसंधारणाची बिजे रोवली जाईल, असा विश्वास पाणी फाऊंडेशनचे ...
जिल्हा परिषदेचे स्वमालकीचे उत्पन्न अत्यंत कमी आहे. सर्व भिस्त सरकारी अनुदानावर अवलंबून आहे. त्यामुळे आमदनी अठन्नी आणि खर्चच जास्त, अशी जिल्हा परिषदेची स्थिती झाली आहे. ...
पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या यवतमाळकरांना आता अंधाराचाही सामना करावा लागणार आहे. दोन कोटी ८१ लाख रुपये वीज बिल थकीत असल्याने महावितरण बुधवारी शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करणार आहे. ...
लोकमत सखी मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा संस्थापक अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘स्वरांजली’ कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, २२ मार्च रोजी ...