आॅटोतून उतरून रस्ता पार करताना एक नऊ वर्षीय बालिकेचा टिप्परखाली सापडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वणी-वरोरा मार्गावरील नायगाव (निपाणी) फाट्याजवळ घडली. ...
सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात अॅट्रॉसिटी कायद्यात बदल सुचविले आहेत. यामुळे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील समाज बांधवांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ...
राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचा धडाकाच कामगार आयुक्तालयाने सुरू केला आहे. अवघ्या महिनाभरात १ लाख ५१ हजार ८४१ कामगारांची नोंदणी करण्यात आली. ...
‘दररोज तीन ते चार हजार रुपयांची विक्री व्हायची. आता ४०० ते ५०० रुपये धंदा होतो. त्यातून मजुरी गेल्यावर शंभर रुपये उरतात. कर्जबाजारी होण्याची वेळ आली. ...
शहरातील भूमिगत गटारांसाठी १९६ कोटींच्या योजनेला नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. मंजुरीनंतर ४५ दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करणे बंधनकारक आहे. ...
‘अहिंसा परमो धर्म’ अशी शिकवण देणाऱ्या भगवान महावीरांची जयंती गुरुवारी यवतमाळात उत्साहात साजरी करण्यात आली. मानवहिताच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव साजरा झाला. ...
यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मनदेव जंगलात गुरुवारी वणवा पेटला. अख्खे जंगल जळत असल्याने पशुपक्षी सैरभैर झाले असून मौल्यवान सागवान धोक्यात आले आहे. ...
भरधाव टिप्परने मिनीडोअरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात राळेगाव तालुक्यातील कोसारा गावाजवळ गुरुवारी सकाळी ६.३० वाजता घडला. ...