जलयुक्त शिवार योजनेतून दरवर्षी राज्यातील पाच हजार गावे पाणीटंचाई मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या योजनेचा अद्याप आढावाच घेण्यात आला नाही,.... ...
मनरेगाअंतर्गत मंजूर झालेल्या विहीर बांधकामाचा मोबदला तीन वर्षांपासून मिळाला नाही. त्यामुळे निंगनूर येथील पाच शेतकºयांनी मंगळवारपासून तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले. मात्र प्रशासनाने त्वरित मोबदला देण्याची ग्वाही दिल्याने बुधवारी सायंकाळी उपोषण मागे घ ...
शेतजमीन आणि शेती पिकाचे मोठे नुकसान होत असतानाही टॉवरग्रस्त शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. शासनाच्या नवीन निर्णयाला मूठमाती देत विविध लाभ देण्यात मनमानी केली जात आहे. यातून मुक्तता व्हावी यासाठी तालुक्यातील टॉवरग्रस्त १ मे रोजी आंदोलन करणार आहेत. ...
जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची सभा येथील रुक्मिणी मंगल कार्यालयात पार पडली. संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार आप्पासाहेब शिंदे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर लाभले होते. ...
शांत शहर म्हणून ओळख असलेल्या यवतमाळात दर आठवड्याला खुनाची घटना घडत आहे. दिवसाढवळ्या खून होत आहे. जानेवारीपासून चार महिन्यात एक-दोन नव्हे तब्बल १४ खून झाले. आरोपी पोलिसांच्या हातीही लागत आहे. ...
निळोणा आणि चापडोहच्या साथीला येत असलेल्या गोखीचे पाणी शहरातील २४० पेक्षा अधिक वसाहतींना मिळणार आहे. दर्डानगर, सुयोगनगर आणि लोहारा येथील टाकीवरून पाणीपुरवठा होत असलेल्या भागाला या प्रकल्पाचे पाणी मिळणार आहे. ...
तालुक्यातील सावळी सदोबा येथे तलावातील गाळ उपसा करण्यास सुरूवात झाली आहे. ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत विकासगंगा संस्था घाटंजी व केअरिंग फ्रेंड्स मुंबई यांच्या सहकार्याने समर्पण बहुद्देशीय संस्था यवतमाळच्या पुढाकारात गाळ उपसा सुरू करण्या ...
पांढरकवडा मार्गावरील किन्हाळा गावाजवळ धावता ट्रक पेटल्याची घटना बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रकचा पूर्णत: कोळसा झाला. जवळपास ३ तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...